शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 17:21 IST

एक विवाहित महिला आपल्याच दिरासोबत पळून गेली कारण तिला सुंदर मूल हवं आहे.

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक विवाहित महिला आपल्याच दिरासोबत पळून गेली कारण तिला सुंदर मूल हवं आहे. महिलेचा दीर खूप देखणा आहे, त्यामुळे तिला त्याच्यासोबत राहायचं आहे. पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी पळून गेली आहे. पण ती त्याला आता विष प्राशन करून अडकवण्याची धमकी देत ​​आहे. त्यामुळे त्याने पत्नीपासून आपल्याला वाचवण्याची विनंती केली आहे. 

महिला आपल्या पतीला सोडून दिरासोबत घरातून पळून गेली आहे. लग्नाला दहा वर्षे झाल्यावरही तिला मूल झालं नाही. ती म्हणते की, तिला एक सुंदर मूल हवं आहे पण तिचा नवरा देखणा नाही. नवऱ्यापेक्षा दीर जास्त देखणा आहे. त्यामुळे तिला तिच्या दिराकडून आता मूल हवं आहे. ती दिरावर प्रेम करू लागली. हा सर्व प्रकार पाहून सासूने सुनेला हे करण्यापासून रोखलं, तेव्हा दोघेही घरातून पळून गेले. या घटनेनंतर आता संपूर्ण कुटुंब न्याय मागण्यासाठी एसपी कार्यालयात पोहोचलं आहे.

सीताराम कॉलनीत राहणारा २८ वर्षीय राजेंद्र कुशवाह कुटुंबासह एसपी कार्यालयात पोहोचला आणि सांगितलं की, दहा वर्षांपूर्वी मीना कुशवाहसोबत लग्न झालं होतं, जी आता त्याच्या लहान भावासह पळून गेली आहे. आता ती मेसेजच्या माध्यमातून आम्हाला आत्महत्या करण्याची धमकी देत आहे. स्वत:चा बचाव करण्यासाठी एसपी कार्यालय गाठलं आहे. एक तर तिने चुकीचं केलं आणि दिरासोबत पळून गेली आणि आता ती आम्हाला धमकी देऊन त्रास देत आहे. 

पती म्हणाला की, मला खूप काळजी वाटायची. सर्व काही सुरळीत करण्यासाठी, मी सर्वकाही केलं. पण काहीही फायदा झाला नाही. पत्नीने सांगितलं की, मला तुझ्यापासून सुटका हवी आहे. मला माझं प्रेम म्हणजे तुमचा धाकटा भाऊ आणि माझा दीर याच्याकडून मूल हवं आहे. तो तुझ्यापेक्षा सुंदर दिसतो. त्याच्यापासून मला सुंदर मूल होईल. या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रम सिंह यांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची गंभीर चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश