शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

धनादेश न वटल्याचे खटले; महाराष्ट्रासह ५ राज्यांत न्यायालये, सुप्रीम कोर्टाने दिला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 06:28 IST

धनादेश न वटल्याच्या प्रकरणांचे सुमारे ३३.४४ लाख खटले प्रलंबित आहेत. त्यातील सर्वांत जास्त ५.६ लाख खटले महाराष्ट्रात तुंबले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : धनादेश न वटण्याची देशात दरवर्षी हजारो प्रकरणे घडत असतात. अशा प्रकरणांचे खटले चालविण्यासाठी महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये विशेष न्यायालये स्थापन करण्यात यावीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या राज्यांमध्ये दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान यांचाही समावेश आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एल. नागेश्वर राव, न्या. भूूषण गवई, न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या (एनआय) अन्वये ही विशेष न्यायालये स्थापन करण्यात यावीत. न्यायालयाने उल्लेख केलेल्या महाराष्ट्रासहित पाच राज्यांमध्ये धनादेश न वटण्याच्या प्रकरणांची संख्या खूप मोठी आहे. या विशेष न्यायालयांची स्थापना प्रथम प्रायोगिक तत्त्वावर करावी, अशी सूचना आम्ही केली आहे. तसेेच त्यासाठी कालमर्यादाही आखून दिली आहे.

प्रलंबित खटल्यांत महाराष्ट्र अव्वल

- धनादेश न वटल्याच्या प्रकरणांचे सुमारे ३३.४४ लाख खटले प्रलंबित आहेत. त्यातील सर्वांत जास्त ५.६ लाख खटले महाराष्ट्रात तुंबले आहेत. 

- त्यापाठोपाठ अशा प्रकारच्या तुंबलेल्या खटल्यांची संख्या राजस्थानमध्ये ४.८ लाख, गुजरातमध्ये ४.४ लाख, दिल्लीत ४.१ लाख, उत्तर प्रदेशात २.७ लाख, हरयाणात २.३६ लाख, पंजाबमध्ये १.८ लाख, मध्य प्रदेशमध्ये १.७ लाख इतकी आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय