शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

धनादेश न वटल्याचे खटले; महाराष्ट्रासह ५ राज्यांत न्यायालये, सुप्रीम कोर्टाने दिला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 06:28 IST

धनादेश न वटल्याच्या प्रकरणांचे सुमारे ३३.४४ लाख खटले प्रलंबित आहेत. त्यातील सर्वांत जास्त ५.६ लाख खटले महाराष्ट्रात तुंबले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : धनादेश न वटण्याची देशात दरवर्षी हजारो प्रकरणे घडत असतात. अशा प्रकरणांचे खटले चालविण्यासाठी महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये विशेष न्यायालये स्थापन करण्यात यावीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या राज्यांमध्ये दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान यांचाही समावेश आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एल. नागेश्वर राव, न्या. भूूषण गवई, न्या. एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या (एनआय) अन्वये ही विशेष न्यायालये स्थापन करण्यात यावीत. न्यायालयाने उल्लेख केलेल्या महाराष्ट्रासहित पाच राज्यांमध्ये धनादेश न वटण्याच्या प्रकरणांची संख्या खूप मोठी आहे. या विशेष न्यायालयांची स्थापना प्रथम प्रायोगिक तत्त्वावर करावी, अशी सूचना आम्ही केली आहे. तसेेच त्यासाठी कालमर्यादाही आखून दिली आहे.

प्रलंबित खटल्यांत महाराष्ट्र अव्वल

- धनादेश न वटल्याच्या प्रकरणांचे सुमारे ३३.४४ लाख खटले प्रलंबित आहेत. त्यातील सर्वांत जास्त ५.६ लाख खटले महाराष्ट्रात तुंबले आहेत. 

- त्यापाठोपाठ अशा प्रकारच्या तुंबलेल्या खटल्यांची संख्या राजस्थानमध्ये ४.८ लाख, गुजरातमध्ये ४.४ लाख, दिल्लीत ४.१ लाख, उत्तर प्रदेशात २.७ लाख, हरयाणात २.३६ लाख, पंजाबमध्ये १.८ लाख, मध्य प्रदेशमध्ये १.७ लाख इतकी आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय