शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 16:39 IST

Tirupati Laddu Controversy: तिरुमाला तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडवांसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये भेसळ झाल्याच्या मुद्द्यावरून सध्या आंध्र प्रदेशच्या राजकारणात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत.

तिरुमाला तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडवांसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये भेसळ झाल्याच्या मुद्द्यावरून सध्या आंध्र प्रदेशच्या राजकारणात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. तसेच या प्रकरणात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्र चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) वर केलेले आरोप हे बिनबुडाचे असून, या आरोपांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.  

चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमाला येथे देण्यात येणारे लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपाच्या शुद्धतेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाचा जगनमोहन रेड्डी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच तुपाच्या खरेदीसाठीची ई टेंडरिंग प्रक्रिया, एनएबीएल-प्रमाणित लॅब टेस्ट आणि अनेक पातळ्यांवरील तपास यांचा समावेश आहे. तसेच तेलुगू देसम पक्षाच्या सत्तेच्या काळातही अशीच व्यवस्था लागू होती, असेही जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले.  

दरम्यान, खोट्या आरोपांमुळे टीटीडीची प्रतिष्ठा आणि भक्तांचा असलेला विश्वास यांना धक्का बसू शकतो, असे सांगत जगनमोहन रेड्डी यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्राबाबू नायडू यांना खडसावून भक्तांचा विश्वास आणि आस्था पुनर्प्रस्थापित व्हावी यासाठी सत्य समोर आणावं, असं आवाहनही जगनमोहन रेड्डी यांनी केलं आहे.दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांनी केलेले बिनबुडाचे दावे हे सरकारच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि आपला राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठीचा प्रयत्न असल्याचा आरोप जगनमोहन रेड्डी यांनी केला आहे.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटNarendra Modiनरेंद्र मोदी