शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

चंद्राबाबू नायडू यांना एनडीएची दारे बंद : शहा, यू-टर्न करणारे संधिसाधू मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 06:34 IST

आगामी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) कदापि घेणार नाही

विजयनगरम : आगामी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) कदापि घेणार नाही, असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले.आंध्र प्रदेशच्या विजयनगरमच्या भाजपा बुथ कार्यकर्त्यांशी त्यांनी सोमवारी संवाद साधला. शहा म्हणाले, नायडू हे यू-टर्न करणारे अन् संधीसाधू मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राजकीय कारकीर्द काँग्रेसपासून सुरू केली. काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर त्यांनी एन. टी. रामाराव यांच्या टीडीपी पक्षात प्रवेश केला. तिथे संधी मिळताच रामाराव यांच्या पाठीत खंजीर खुपसून नायडू यांनी टीडीपीवर कब्जा मिळवला. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर नायडू एनडीएमध्ये आले. २००४ साली सरकार सत्तेवरून गेल्यानंतर लगेचच त्यांनी एनडीएला रामराम केला. त्यानंतर १० वर्षे ते कोणत्याच आघाडीत सामील झाले नाहीत. मात्र २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्याबरोबर गेल्याशिवाय सत्ता मिळणार नाही हे त्यांनी अचूक ओळखले व ते पुन्हा एनडीएमध्ये सहभागी झाले.शहा म्हणाले की, तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नायडू हे एनडीएतून बाहेर पडले व त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यांनी तेलुगू जनतेचा घोर अवमान केला आहे.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूIndiaभारत