शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

काका-पुतण्यात समेटाची शक्यता, अमित शहांची मध्यस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 11:15 IST

‘चिराग पासवान भाजप नेतृत्वाखालील एनडीएत येणार असतील तर आपल्याला कोणतीही अडचण नाही, परंतु त्यांनी २०२० मध्ये एकट्याने निवडणूक लढविण्याच्या निर्णयाबद्दल माफी मागायला हवी,’ असे म्हणत पारस यांनी आपल्याशिवाय हे शक्य नाही, असेच सुचविले आहे.

विभाष झा -

पाटणा  : महाराष्ट्राप्रमाणेच बिहारच्याराजकारणातही काका-पुतणे हा शब्द खूप लोकप्रिय आहे. लोक मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना काका-पुतण्याची जोडी समजतात, पण खऱ्या आयुष्यात काका-पुतण्या म्हणजे लोजपचे प्रमुख चिराग रामविलास पासवान आणि केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस ही काका-पुतण्याची जोडी प्रसिद्ध आहे. ‘चिराग पासवान भाजप नेतृत्वाखालील एनडीएत येणार असतील तर आपल्याला कोणतीही अडचण नाही, परंतु त्यांनी २०२० मध्ये एकट्याने निवडणूक लढविण्याच्या निर्णयाबद्दल माफी मागायला हवी,’ असे म्हणत पारस यांनी आपल्याशिवाय हे शक्य नाही, असेच सुचविले आहे.अमित शहांची मध्यस्ती -मतांचे विभाजन टाळून महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र यावे असे भाजपला वाटते. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी करत आहेत. २०२०च्या निवडणुकीत जदयू आणि भाजप एकत्र होते तेव्हाही चिराग यांनी विरोधात आपले उमेदवार उभे केले होते. भाजपशी थेट संबंध नसताना ते कुठेतरी भाजपच्या सूचनांवर काम करत आहेत, असे त्यावरून म्हटले जात होते. 

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाPoliticsराजकारण