शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

चमकी ताप:'मेंदूज्वर'वरुन सुप्रीम कोर्टाने फटकारलं; 7 दिवसांत उत्तर देण्याचे केंद्र आणि बिहार सरकारला आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 12:18 IST

चमकी ताप: बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारने एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम(एईएस)मुळे पिडीत मुलांच्या उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य, आहार आणि स्वच्छता या संबंधी काय काय सुविधा दिल्या आहेत

नवी दिल्ली - बिहारमध्ये मेंदूज्वर(एईएस) आजारामुळे आत्तापर्यंत 170 बालकांचा मृत्यू झाला असून या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करण्यात आली. बिहारमधील बालकांच्या मृत्युप्रकरणी सुप्रीम कोर्टाने बिहार सरकार, उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवून सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. 

सुप्रीम कोर्टाने मेंदूज्वरमुळे लहान मुलांचे होणारे मृत्यू गांभीर्याने घेतलं आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारने एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम(एईएस)मुळे पिडीत मुलांच्या उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य, आहार आणि स्वच्छता या संबंधी काय काय सुविधा दिल्या आहेत यावर 7 दिवसात उत्तर मागविलं आहे. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये मागणी करण्यात आली आहे की, कोर्टाकडून बिहार सरकारला आरोग्य सुविधा वाढविण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे. तसेच केंद्र सरकारलाही निर्देश देण्याचे आदेश द्यावेत असं म्हटलं आहे. 

मेंदूज्वर हा आजार अस्वच्छतेतून होणारा विषाणू व जीवाणूंचा प्रसार, लिची फळाचा आहारात अनुचित समावेश, उष्माघात ही कारणे त्यामागे आहेत. या विषाणूंना प्रतिबंध करणाऱ्या लसींबाबत जागरूकता न झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. 

काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या बैठकीतील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. १०० हून अधिक बालकांच्या मृत्यूनंतर आयोजित बैठकीत बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी क्रिकेट मॅचचा स्कोर विचारला. बालमृत्यूच्या गंभीर विषयावर बैठक सुरू असताना क्रिकेट मॅचचा स्कोर विचारणे धक्कादायक मानले जात होते. यावर अनेक स्तरातून टीका होऊ लागली.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAES Diseaseएक्यूट कोरोनरी सिंड्रोम