शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कमाल! चहा पीत असताना कल्पना सुचली अन् थेट कंपनी सुरू केली; नाव ठेवलं 'चाय ठेला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 16:00 IST

Chai Thela : नोकरी करायची नव्हती. त्यामुळेच सतत फक्त बिझनेस आयडियावर काम करत होते.

बिझनेस आयडिया शोधत असलेले दोन मित्र चहाच्या टपरीवर भेटले. चहाचा एक घोट घेण्याआधीच त्याची नजर तिथे पसरलेल्या घाणीवर पडली. चहाचा कपही घाण झाला होता. त्याच वेळी लोकांना स्वच्छ चहा का देऊ नये? असा विचार आला. जेव्हा कल्पना सुचली तेव्हा दोन्ही मित्रांनी ती प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली. एक कंपनी स्थापन केली आणि त्याला 'चाय ठेला' असं नाव दिलं.

आयआयटी खरगपूरचे माजी विद्यार्थी पंकज आणि नितीन चौधरी या दोन मित्रांनी स्टार्टअप सुरू केला होता. मित्रांनी हा स्टार्टअप किओस्क मॉडेलवर सुरू केला. त्यासाठी त्यांना गुंतवणूक वाढवतानाही खूप त्रास झाला, पण जिद्द असेल तर काहीही शक्य आहे, असं म्हणतात. आज चाय ठेला हा एक मोठा ब्रँड बनला आहे. एका मुलाखतीतपंकज आणि नितीन यांनी सांगितले होते की चाय ठेलाच्या आधी त्यांचा आणखी एक स्टार्टअप होता जो खराब झाला. तो आर्थिक संकटाशी झुंजत सामना करत होता.  

दोघांनाही नोकरी करायची नव्हती. त्यामुळेच ते सतत फक्त बिझनेस आयडियावर काम करत होते. पंकजच्या मनात एखादी कल्पना आली की तो नितीनला फोन करून त्याच्याशी शेअर करायचा आणि नितीनला कल्पना आल्यावर तो पंकजपर्यंत पोहोचायचा किंवा त्याला फोन करायचा. अशाच एका कल्पनेवर चर्चा करण्यासाठी दोन्ही मित्र नोएडामध्ये भेटले होते, त्याच दरम्यान चहाच्या टपरीची कल्पना सुचली.

आयआयटी खरगपूरच्या दोन्ही माजी विद्यार्थ्यांनी आपली कल्पनाच आपला यूएसपी बनवली, अस्वच्छता पाहून त्यांनी चहाच्या टपरीचा विचार केला. तो विचार कायम ठेवला. कमी बजेटमध्ये लोकांना चांगला आणि स्वच्छ चहा देण्यावर त्यांचा पूर्ण भर होता, हेच या स्टार्टअपच्या यशाचे रहस्य आहे. किओस्क मॉडेलवर सुरू झालेल्या स्टार्टअपने आता आउटलेटचे रूप धारण केले आहे.

आता देशभरात अनेक आउटलेट 

नोएडा व्यतिरिक्त, चाय ठेलाचे दिल्ली, गुरुग्राम, मुंबईसह 10 हून अधिक शहरांमध्ये आउटलेट आहेत. चाय ठेलाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे नेहमीच ताजा चहा दिला जातो. हळूहळू हा ब्रँड लोकप्रिय होत आहे. पंकज आणि नितीन यांनी आता या स्टार्टअपला 500 आउटलेटपर्यंत नेण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. भारतातील चहा उद्योग सातत्याने वाढत आहे. सध्या देशात चहाची बाजारपेठ 33 हजार कोटी रुपयांची आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी