शहरं
Join us  
Trending Stories
1
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
3
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
4
IND vs SA: टी२० मध्ये सुपरफास्ट ४००० धावा, तिलक वर्माचा नवा विक्रम, विराटलाही टाकलं मागं!
5
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
6
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
7
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
8
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
9
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
10
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
11
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
12
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
13
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
14
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
15
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
16
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
17
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
18
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
19
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
20
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी सरकारचं मोठं पाऊल; अधिकाऱ्यांच्या कामाचं होणार मूल्यमापन, खराब परफोर्मेंस असल्यास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 13:11 IST

मागीलवेळी जेव्हा अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला होता तेव्हा टॅक्स विभागाशी निगीडत अनेक अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली होती.

ठळक मुद्देनिवृत्तीला १ वर्ष शिल्लक आहे अशा अधिकाऱ्यांना कारवाईतून वगळलंअवर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीचं होणार मूल्यमापनसुट्टीची संख्या, मालमत्ता आणि व्यवहारांची माहिती, मेडिकल हेल्थसारख्या गोष्टींचा आढावा घेतला जाणार

नवी दिल्ली – विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकार महत्त्वाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सरकारने अव्वर सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या कामाचा फेरआढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. हा फेरआढावा केंद्रीय कर्मचारी आणि ५० वर्षावरील अधिकाऱ्यांचा घेण्यात येणार आहे. यातून आलेल्या अहवालावर ज्या कोणत्या अधिकाऱ्याची कामगिरी चांगली नसेल त्यांच्यावर केंद्र सरकार कारवाई करण्याची शक्यता आहे.

ज्यारितीने केंद्र सरकारने हे पाऊल ते महत्त्वाचं मानलं जात आहे. कारण मागीलवेळी जेव्हा अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला होता तेव्हा टॅक्स विभागाशी निगीडत अनेक अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली होती. या अधिकाऱ्याची कामगिरी खराब होती. अधिकाऱ्याच्या कामावर त्याचा परफोर्मेंस ठरवला जाणार आहे. त्यात सुट्टीची संख्या, मालमत्ता आणि व्यवहारांची माहिती, मेडिकल हेल्थसारख्या गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान, यात दिलासादायक बाब म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांची निवृत्तीसाठी एक वर्ष शिल्लक आहे. त्यांना वेळेपूर्वी निवृत्ती देणार नाही. या काळात अव्वर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा अहवाल तयार करण्यात येईल. सरकारच्या मते, सर्व्हिस रेकॉर्डमध्ये अधिकाऱ्याला देण्यात आलेले टार्गेटशिवाय फाइल क्लिअर, पेपर सब्मिटसह अन्य गोष्टींचं मूल्यमापन केले जाणार आहे. या आढावासाठी ऑगस्ट २०२० मध्ये पहिल्यांदा निर्देश देण्यात आले होते. त्यात म्हटलंय की, सरकारी अधिकाऱ्याला काम जारी ठेवायचं की जनतेचं हित लक्षात घेऊन सक्तीनं निवृत्त होण्याची कार्यवाही करावी. यासाठी मूल्यमापन करण्यात यावं. सर्व विभाग, मंत्रालयातील कर्मचारी यांच्या कामाचा आढावा घेण्यात यावा असं सांगितलं. मंत्रालयातील विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामगिरी दाखवावी लागेल अन्यथा कामगिरी नसलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वी निवृत्ती दिली जाईल. सरकारने मागील वर्षी अशाप्रकारे कारवाई केली होती.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार