शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आठवड्यात 4 दिवसच करा काम; तीन दिवस सुट्ट्यांचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 03:28 IST

कायद्याच्या मसुद्यावर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू

नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायद्यांची लवकर अंमलबजावणी होणार आहे. ते लागू झाल्यास नोकरदारांना ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टीचा पर्याय मिळणार आहे. या कायद्याच्या मसुद्यावर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू आहे. परंतु यासाठी कामगारांच्या कामाचे दिवसाला १२ तास असतील. त्यासाठी कंपनी आणि कर्मचारी दोघांचीही सहमती आवश्यक असेल. केंद्रीय कामगार मंत्रालय नव्या मसुद्यावर काम करत आहे. केंद्रीय कामगार सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितले, की कामाची बदलणारी पद्धत पाहून कामांच्या वेळांमध्ये काही सुधारणा करण्याचे प्रयत्न आहेत. काही सवलती देण्याचा प्रयत्न आहे. कंपनी-कामगारांची सहमती हवीनव्या कायद्यांनुसार कंपन्यांना कामाच्या दिवसांबाबत लवचिकता मिळेल. आठवड्यात एकूण ४८ तास काम करावे लागते. त्यानुसार दररोज १२ तास काम केल्यास आठवड्यात ४ दिवस कामाचे असून शकतात. मात्र, त्यासाठी कंपनी आणि कामगार यांच्यात सहमती हवी. नवा नियम कोणावर लादता येणार नाही.असंघटित क्षेत्रासाठी स्वतंत्र संकेतस्थळश्रम मंत्रालयातर्फे स्वतंत्र इंटरनेट संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. असंघटित क्षेत्रासाठी हे संकेतस्थळ असून यावर्षी जून महिन्यापर्यंत कामगार त्यावर नोंदणी करु शकतील. नोंदणी करणऱ्यांना विविध सुविधांचा लाभ मिळेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या संकेतस्थळाचा उल्लेख केला हाेता.सक्ती करता येणार नाहीनव्या कायद्यानुसार ४ दिवस काम करून ३ दिवसांची सुट्टी घेता येईल. असे करणे सक्तीचे नसेल. या पर्यायावर कंपनी आणि कर्मचारी निर्णय घेऊ शकतात. बहुतांश राज्यांनी त्यांची नियमावली तयार केली आहे. अंतिम मसुदा लवकरच तयार होईल, असे चंद्रा म्हणाले. याबाबतच्या शंका चर्चेतून साडविण्यात आल्या आहेत, असे अपूर्व चंद्र यांनी सांगितले.१ एप्रिलपासून नवे कायदेनवे कायदे १ एप्रिलपासून लागू करण्याची सरकारची याेजना आहे. त्यात वेतन कायदा, औद्याेगिक निगडित कायदा, सुरक्षा, आराेग्य व सामाजिक सुरक्षा कायद्यांचा समावेश आहे. नव्या कायद्यांमध्ये कामगार राज्य विमा महामंडळातर्फे कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचीही तरतूद केली आहे. कंपन्यांवर त्याचा भार पडणार नाही. सर्व घटकांचा विचार करुनच अंतिम वर्कर्स काेड लागू करण्यात येतील, असे चंद्र यांनी सांगितले.