शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आठवड्यात 4 दिवसच करा काम; तीन दिवस सुट्ट्यांचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 03:28 IST

कायद्याच्या मसुद्यावर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू

नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायद्यांची लवकर अंमलबजावणी होणार आहे. ते लागू झाल्यास नोकरदारांना ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टीचा पर्याय मिळणार आहे. या कायद्याच्या मसुद्यावर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू आहे. परंतु यासाठी कामगारांच्या कामाचे दिवसाला १२ तास असतील. त्यासाठी कंपनी आणि कर्मचारी दोघांचीही सहमती आवश्यक असेल. केंद्रीय कामगार मंत्रालय नव्या मसुद्यावर काम करत आहे. केंद्रीय कामगार सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितले, की कामाची बदलणारी पद्धत पाहून कामांच्या वेळांमध्ये काही सुधारणा करण्याचे प्रयत्न आहेत. काही सवलती देण्याचा प्रयत्न आहे. कंपनी-कामगारांची सहमती हवीनव्या कायद्यांनुसार कंपन्यांना कामाच्या दिवसांबाबत लवचिकता मिळेल. आठवड्यात एकूण ४८ तास काम करावे लागते. त्यानुसार दररोज १२ तास काम केल्यास आठवड्यात ४ दिवस कामाचे असून शकतात. मात्र, त्यासाठी कंपनी आणि कामगार यांच्यात सहमती हवी. नवा नियम कोणावर लादता येणार नाही.असंघटित क्षेत्रासाठी स्वतंत्र संकेतस्थळश्रम मंत्रालयातर्फे स्वतंत्र इंटरनेट संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. असंघटित क्षेत्रासाठी हे संकेतस्थळ असून यावर्षी जून महिन्यापर्यंत कामगार त्यावर नोंदणी करु शकतील. नोंदणी करणऱ्यांना विविध सुविधांचा लाभ मिळेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या संकेतस्थळाचा उल्लेख केला हाेता.सक्ती करता येणार नाहीनव्या कायद्यानुसार ४ दिवस काम करून ३ दिवसांची सुट्टी घेता येईल. असे करणे सक्तीचे नसेल. या पर्यायावर कंपनी आणि कर्मचारी निर्णय घेऊ शकतात. बहुतांश राज्यांनी त्यांची नियमावली तयार केली आहे. अंतिम मसुदा लवकरच तयार होईल, असे चंद्रा म्हणाले. याबाबतच्या शंका चर्चेतून साडविण्यात आल्या आहेत, असे अपूर्व चंद्र यांनी सांगितले.१ एप्रिलपासून नवे कायदेनवे कायदे १ एप्रिलपासून लागू करण्याची सरकारची याेजना आहे. त्यात वेतन कायदा, औद्याेगिक निगडित कायदा, सुरक्षा, आराेग्य व सामाजिक सुरक्षा कायद्यांचा समावेश आहे. नव्या कायद्यांमध्ये कामगार राज्य विमा महामंडळातर्फे कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचीही तरतूद केली आहे. कंपन्यांवर त्याचा भार पडणार नाही. सर्व घटकांचा विचार करुनच अंतिम वर्कर्स काेड लागू करण्यात येतील, असे चंद्र यांनी सांगितले.