शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केंद्र सरकार 'या' 3 मोठ्या कंपन्यांमधील हिस्सा विकणार, 16500 कोटी रुपये उभारण्याची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 19:43 IST

उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विकण्याचा विचार करत आहे.

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही बाब समोर आली आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकार कोल इंडिया, हिंदुस्थान झिंक आणि राष्ट्रीय केमिकल्समधील 5 ते 10 हिस्सा विकू शकते. महसूल वाढवण्याच्या उद्देशाने हा भाग आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत विकला जाईल, असे अहवालात म्हटले आहे. 

किती रुपये उभारणारअहवालात असे म्हटले आहे की, सध्याच्या पातळीवर या कंपन्यांमधील 5 टक्के हिस्सेदारी विकूनही सरकारला 2 अब्ज डॉलर किंवा 16500 कोटी रुपये मिळू शकतात. मात्र, यासंदर्भात सरकार किंवा कोणत्याही कंपनीकडून कोणतेही अधिकृत विधान किंवा माहिती समोर आलेली नाही. तसेच या वृत्तांची पुष्टीही झालेली नाही.

या कंपन्यातील स्टेक विकणाररिपोर्टनुसार, सरकारच्या स्टेक सेल प्लॅनमध्ये विक्रीसाठी 4 ऑफर्स समाविष्ट आहेत. यामध्ये कोल इंडिया, एनटीपीसी, हिंदुस्थान झिंक आणि आरआयटीईएस यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार नॅशनल केमिकल्स फर्टिलायझर आणि नॅशनल फर्टिलायझरमधील 10 ते 20 टक्के स्टेक विकू शकते. आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणासाठी मार्चपर्यंत निविदा मागवल्या जाण्याची शक्यता आहे. 

अॅक्सिसमधील हिस्सा विकलापुढील आर्थिक वर्षात विक्री प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. सरकारने गेल्या आठवड्यात आयडीबीआय बँकेतील एकूण 60.72 टक्के हिस्सेदारी विकून बँकेचे खाजगीकरण करण्यासाठी संभाव्य गुंतवणूकदारांकडून बोली मागवली. अलीकडेच, सरकारने अॅक्सिस बँकेतील 1.5 टक्के हिस्सा विकून 3839 कोटी रुपये उभे केले. सरकारने हा स्टेक स्पेशलाइज्ड अंडरटेकिंग ऑफ द युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (SUUTI) मार्फत ठेवला होता.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार