शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

चित्ते भारतात वसवण्याची केंद्र सरकारची योजना; यशापयश दिसणार ५ ते ६ वर्षांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 06:12 IST

वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे डॉ. एन.के. रणजित सिंह यांच्यासोबत वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. झाला यांनी २००९ पासून चित्ते भारतात वसवता येतील का, याची शक्यता शोधायला सुरुवात केली होती.

- शरद गुप्ता लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतात ७० वर्षांनंतर आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्याला निवासी बनवण्याची केंद्र सरकारची योजना भारतीय जंगलांना त्यांनी स्वीकारले, तर यशस्वी होऊ शकते. या योजनेचे यशापयश ५ ते ६ वर्षांनी समजू शकेल. देशात वेगवेगळ्या ठिकाणी गेंडे, वाघ, सिंह आणि पेंग्विनना वसवण्याचे प्रयत्न केले गेले आहेत; परंतु एखाद दुसरा अपवाद वगळता बाकी अपयशी ठरले. म्हणून प्रोजेक्ट चित्त्याचे पितामह डॉ. वाय.व्ही. झाला हेदेखील याप्रकरणी सरकारला जपून पाऊल टाकण्याचा सल्ला देत आहेत.

वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे डॉ. एन.के. रणजित सिंह यांच्यासोबत वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. झाला यांनी २००९ पासून चित्ते भारतात वसवता येतील का, याची शक्यता शोधायला सुरुवात केली होती. त्यांच्या अभ्यासाच्या आधारावर जानेवारी, २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला मंजुरी दिली. डॉ. झाला म्हणतात, ‘आफ्रिकन चित्त्यांच्या तुलनेत इराणी चित्ते भारतात रुळवणे सोपे होऊ शकते. कारण त्यांचे जनुक (जीन) १९५२ मध्ये लुप्त झाले होते. ते जनुक भारतीय चित्त्यांशी मिळते-जुळते होते; परंतु इराणमध्ये आता केवळ ३० चित्तेच शिल्लक असून आम्हाला किमान ५० चित्ते हवे आहेत.’

ना सिंह वाचले, ना पेंग्विन उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी इटावात लायन सफारी बनवली होती; परंतु सगळे सिंह मरून गेले. महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी पेंग्विन आणण्याचा केलेला प्रयत्नही वाया गेला.