शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

चित्ते भारतात वसवण्याची केंद्र सरकारची योजना; यशापयश दिसणार ५ ते ६ वर्षांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 06:12 IST

वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे डॉ. एन.के. रणजित सिंह यांच्यासोबत वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. झाला यांनी २००९ पासून चित्ते भारतात वसवता येतील का, याची शक्यता शोधायला सुरुवात केली होती.

- शरद गुप्ता लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतात ७० वर्षांनंतर आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्याला निवासी बनवण्याची केंद्र सरकारची योजना भारतीय जंगलांना त्यांनी स्वीकारले, तर यशस्वी होऊ शकते. या योजनेचे यशापयश ५ ते ६ वर्षांनी समजू शकेल. देशात वेगवेगळ्या ठिकाणी गेंडे, वाघ, सिंह आणि पेंग्विनना वसवण्याचे प्रयत्न केले गेले आहेत; परंतु एखाद दुसरा अपवाद वगळता बाकी अपयशी ठरले. म्हणून प्रोजेक्ट चित्त्याचे पितामह डॉ. वाय.व्ही. झाला हेदेखील याप्रकरणी सरकारला जपून पाऊल टाकण्याचा सल्ला देत आहेत.

वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे डॉ. एन.के. रणजित सिंह यांच्यासोबत वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. झाला यांनी २००९ पासून चित्ते भारतात वसवता येतील का, याची शक्यता शोधायला सुरुवात केली होती. त्यांच्या अभ्यासाच्या आधारावर जानेवारी, २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला मंजुरी दिली. डॉ. झाला म्हणतात, ‘आफ्रिकन चित्त्यांच्या तुलनेत इराणी चित्ते भारतात रुळवणे सोपे होऊ शकते. कारण त्यांचे जनुक (जीन) १९५२ मध्ये लुप्त झाले होते. ते जनुक भारतीय चित्त्यांशी मिळते-जुळते होते; परंतु इराणमध्ये आता केवळ ३० चित्तेच शिल्लक असून आम्हाला किमान ५० चित्ते हवे आहेत.’

ना सिंह वाचले, ना पेंग्विन उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी इटावात लायन सफारी बनवली होती; परंतु सगळे सिंह मरून गेले. महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी पेंग्विन आणण्याचा केलेला प्रयत्नही वाया गेला.