शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
2
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
3
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
4
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
5
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ट्रॅव्हिस हेडचं मोठं वक्तव्य, रोहित-विराटबद्दल म्हणाला...
6
'थामा'मध्ये रश्मिका मंदानाचे दमदार अ‍ॅक्शन सीन्स; म्हणाली, "पहिल्यांदाच मी अशा..."
7
टायटन-रिलायन्ससह 'या' स्टॉक्सचा धमाका! निफ्टीने १२ महिन्यांचा विक्रम मोडला, एका दिवसात २% तेजी
8
दिवाळीत आपलं कुटुंब ठेवा सुरक्षित! फक्त ५ रुपयांत ५०,००० चा विमा; या कंपनीने आणला 'फटाका इन्शुरन्स'
9
‘तुम्ही चुकीचे आहात, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरत नाहीत...’; अमेरिकन सिंगरने राहुल गांधींना फटकारले
10
Kolhapur Crime: धक्कादायक! कोल्हापूरमध्ये सहा नृत्यांगनांनी केला सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न
11
"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
12
पोस्टाने आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा! टपाल विभागाचे प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांना आव्हान
13
“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
14
PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...
15
युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी
16
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!
17
अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम
18
काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?
19
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
20
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका

भ्रष्ट कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दिली सक्तीची सेवानिवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 23:52 IST

भ्रष्टाचार, लाचलुचपत, अकार्यक्षमता आणि कामाविषयी सचोटी वा दक्षता नसणे या कारणास्तव कर्मचा-यांना सक्तीने निवृत्त करण्याचे अधिकार सरकारला आहेत.

नवी दिल्ली : भ्रष्टाचार व लाचलुचपतीच्या कारणास्तव गेल्या पाच वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या २२0 कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले आहे. त्यामध्ये केंद्र सरकारच्या सेवेतील ९६ वरिष्ठ अधिकाºयांचाही समावेश आहे.कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे की, जुलै २0१४ ते आॅक्टोबर २0१९ या काळात ज्यांना सक्तीने निवृत्त करण्यात आले, त्यात अ वर्गातील ९६ अधिकारी असून, १२६ ज ब वर्गातील आहेत. भ्रष्टाचार, लाचलुचपत, अकार्यक्षमता आणि कामाविषयी सचोटी वा दक्षता नसणे या कारणास्तव कर्मचाºयांना सक्तीने निवृत्त करण्याचे अधिकार सरकारला आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारी