शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शुभवर्तमान! ५० हजार स्टार्टअप कंपन्यांना केंद्र सरकारची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 06:04 IST

सहा महिन्यात मिळाली दहा हजार उद्योगांना परवानगी

नवी दिल्ली : देशभरात ५० हजार कंपन्यांना केंद्र सरकारने मान्यता दिली असून, त्यांना विविध कायद्यान्वये साह्य केले जात आहे. यातील १० हजार स्टार्टअप्सना मागील सहा महिन्यांत मान्यता मिळाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) काही वर्षांपूर्वी नियम शिथिल केल्यानंतर स्टार्टअप संस्थांच्या मान्यतेच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. या संस्थांना वित्तीय आणि पायाभूत साह्य मिळण्याचा मार्गही त्यामुळे सुलभ झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, डीपीआयआयटीकडे नोंदणी असलेल्या स्टार्टअपसाठी अनुपालन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. पेटंटच्या दाव्यासाठी त्यांच्या खर्चात ८० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यांना  करातही सवलत आहे. अर्ज केल्यापासून ९० दिवसांत ते व्यवसाय गुंडाळूही शकतात.डीपीआयआयटीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३ जून २०२१ रोजी स्टार्टअप म्हणून मान्यता असलेल्या संस्थांची संख्या ५० हजार आहे. एप्रिल २०२० पासून १९,८९६ संस्थांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे.