शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

महिलांच्या नोकऱ्यांवर येईल गंडांतर; मासिक पाळीच्या रजेबाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 09:19 IST

राज्यांशी चर्चा करून केंद्राने मासिक पाळीचे आदर्श धोरण ठरवावे: सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली: मासिक पाळीच्या रजेबाबत अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्राला राज्ये आणि इतर भागधारकांशी सल्लामसलत करून याबाबत आदर्श धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने सांगितले की, हा मुद्दा धोरणात्मक विषय आहे. यावर न्यायालयाने निर्णय घ्यावा, असा हा मुद्दा नाही. याशिवाय न्यायालयाने महिलांना अशी रजा देण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा विपरित परिणाम होऊन कंपन्या त्यांना काम देण्यास टाळाटाळ करू शकतात.

राज्याने पाऊल उचलल्यास केंद्र सरकार आड येणार नाही

न्यायालयाने म्हटले की, याबाबत एक आदर्श धोरण तयार करता येईल का, हे आपण पाहू शकतो. याशिवाय राज्याने कोणतेही पाऊल उचलल्यास केंद्र सरकार त्याच्या आड येणार नाही.

महिलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो

या सुट्टीमुळे अधिकाधिक महिलांना कार्यबळाचा भाग होण्यासाठी प्रोत्साहन कसे मिळेल, असा सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्याला केला. उलट अशी रजा अनिवार्य केल्याने महिला कर्मचाऱ्यांना कार्यबळापासून दूर केले जाईल, आम्हाला ते नको आहे.

खरे तर हा मुद्दा सरकारच्या धोरणात्मक निर्णयात येतो, त्यामुळे न्यायालयाने त्यात लक्ष घालण्याची गरज नाही, असेही खंडपीठाने म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार