शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

केंद्राकडून मनरेगासाठी १२,२३० कोटी जारी

By admin | Updated: April 10, 2016 03:49 IST

केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना मनरेगासाठी शनिवारी राज्यांना आपल्या भागीदारीतील १२,२३० कोटी रुपये जारी केले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना मनरेगासाठी शनिवारी राज्यांना आपल्या भागीदारीतील १२,२३० कोटी रुपये जारी केले.सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच केंद्राला मनरेगासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून न दिल्याबद्दल फटकारले होते. ग्रामीण विकास मंत्रालयातील सूत्रांच्या सांगण्यानुसार मंत्रालयाने योजनेकरिता प्रथमच एवढी मोठी रक्कम दिली आहे. ग्रामीण विकासमंत्री वीरेंद्रसिंग यांनी यासंदर्भात सांगितले की, मंत्रालयाने आपली योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) च्या अंमलबजावणीसाठी १२,२३० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीचा वापर गेल्या आर्थिक वर्षातील राज्यांच्या रोजंदारीवरील खर्चासाठी केला जाईल. त्याचप्रमाणे नव्या आर्थिक वर्षात (२०१६-१७) योजनेच्या अंमलबजावणीतही या पैशांची मदत होईल. या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्रोत उपलब्ध करून देण्यास सरकार वचनबद्ध असल्याचेही ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)