शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सुप्रसिद्ध हिंदी लेखक, साहित्यिक नामवर सिंह यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 08:59 IST

 प्रसिद्ध हिंदी लेखक आणि साहित्यिक नामवर सिंह यांचं निधन झालं.

नवी दिल्ली:  प्रसिद्ध हिंदी लेखक आणि साहित्यिक नामवर सिंह यांचं निधन झालं. नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी काल रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला, मृत्युसमयी ते 92 वर्षांचे होते. नामवर सिंह यांच्यावर पार्थिवावर बुधवारी दिल्लीतील लोधी रोडवर असलेल्या स्मशानघाटात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नामवर सिंह यांनी डझनांहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. कविताचे नवीन प्रतिमान(1968), छायावाद(1955), दुसरी परंपरा की खोज(1982) या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या.इतिहास आणि आलोचना(1957), कहानी : नयी कहानी (1964), वाद विवाद आणि संवाद(1989) यांसारख्या कादंबऱ्यासुद्धा त्यांनी लिहिल्या. नामवर सिंह यांचा जन्म 28 जुलै 1927ला वाराणसीतल्या एका छोट्याशा खेडेगावात झाला. त्यानंतर कौशल्याच्या जोरावर हिंदी साहित्यमध्ये पीएचडी मिळवली. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही गौरविण्यात आले. 1959मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता.