शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

सीबीएसईच्या १०वी, १२वीत मुलींचीच बाजी; तान्या सिंह, युवाक्षी वीजला ५००पैकी ५००

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 06:12 IST

गेल्या वर्षी सीबीएसईच्या १२वी परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.३७ टक्के होते ते यंदाच्या वर्षी घसरले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या १०वी व १२वीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, त्यात मुलांपेक्षा मुलींनीच अधिक बाजी मारली आहे. 

सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षेत उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या तान्या सिंह, नाेएडाची युवाक्षी वीज या विद्यार्थिनींनी  ५००पैकी ५०० गुण मिळविले आहेत. सीबीएसईने या परीक्षांसाठीची गुणवत्ता यादी यंदाही जाहीर केलेली नाही. कोरोना साथीमुळे शाळा बंद असल्याने गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रथा २०२० सालापासून बंद करण्यात आली. यंदा सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षेत ९२.७१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या ३.२९ टक्क्यांनी अधिक आहे. या परीक्षेत ३३ हजार विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक, तर १.३४ लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.

यंदा उत्तीर्णांचे प्रमाण घसरले

- कोरोना साथीमुळे गेल्या वर्षी लेखी परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे विशेष मूल्यांकन पद्धतीद्वारे सीबीएसईने परीक्षांचा निकाल जाहीर केला होता. 

- गेल्या वर्षी सीबीएसईच्या १२वी परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.३७ टक्के होते ते यंदाच्या वर्षी घसरले आहे. 

- हेच प्रमाण २०१९मध्ये ८३.४० टक्के, २०२० साली ८८.७८ टक्के होते. सीबीएसईच्या १०वी परीक्षेतही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. 

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा