शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सीबीएसईच्या १०वी, १२वीत मुलींचीच बाजी; तान्या सिंह, युवाक्षी वीजला ५००पैकी ५००

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 06:12 IST

गेल्या वर्षी सीबीएसईच्या १२वी परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.३७ टक्के होते ते यंदाच्या वर्षी घसरले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या १०वी व १२वीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, त्यात मुलांपेक्षा मुलींनीच अधिक बाजी मारली आहे. 

सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षेत उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या तान्या सिंह, नाेएडाची युवाक्षी वीज या विद्यार्थिनींनी  ५००पैकी ५०० गुण मिळविले आहेत. सीबीएसईने या परीक्षांसाठीची गुणवत्ता यादी यंदाही जाहीर केलेली नाही. कोरोना साथीमुळे शाळा बंद असल्याने गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रथा २०२० सालापासून बंद करण्यात आली. यंदा सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षेत ९२.७१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या ३.२९ टक्क्यांनी अधिक आहे. या परीक्षेत ३३ हजार विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक, तर १.३४ लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.

यंदा उत्तीर्णांचे प्रमाण घसरले

- कोरोना साथीमुळे गेल्या वर्षी लेखी परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे विशेष मूल्यांकन पद्धतीद्वारे सीबीएसईने परीक्षांचा निकाल जाहीर केला होता. 

- गेल्या वर्षी सीबीएसईच्या १२वी परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.३७ टक्के होते ते यंदाच्या वर्षी घसरले आहे. 

- हेच प्रमाण २०१९मध्ये ८३.४० टक्के, २०२० साली ८८.७८ टक्के होते. सीबीएसईच्या १०वी परीक्षेतही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. 

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा