शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सीबीआयची विश्वासार्हता धाेक्यात; सरन्यायाधीशांची थेट टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 06:29 IST

सरन्यायाधीशांनी सीबीआयच्या कार्यपद्धतीवर टीका करताना सांगितले की, सुरुवातीच्या काळात सीबीआयवर जनतेचा प्रचंड विश्वास हाेता.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काही प्रकरणांमध्ये निष्क्रियता आणि कारवायांमुळे सीबीआयची विश्वासार्हता धाेक्यात आल्याची टीका देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांनी केली. देशातील सर्व तपास यंत्रणांना एका स्वायत्त संस्थेच्या छताखाली आणण्याची गरज असल्याचेही मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केले. सीबीआयच्या स्थापना दिनानिमित्त आयाेजित व्याख्यानात ते बाेलत हाेते. 

सरन्यायाधीशांनी सीबीआयच्या कार्यपद्धतीवर टीका करताना सांगितले की, सुरुवातीच्या काळात सीबीआयवर जनतेचा प्रचंड विश्वास हाेता. अनेक प्रकरणांची चाैकशी सीबीआयकडून करण्यासाठी न्यायपालिकांकडे माेठ्या प्रमाणावर विनंती अर्ज येत हाेते; पण कालांतराने आता चित्र बदलले आहे. इतर अनेक संस्थांप्रमाणे सीबीआयची विश्वासार्हता धाेक्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये सीबीआयची निष्क्रियता आणि कारवायांमुळे विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. न्या. रामन म्हणााले की, राजकीय प्रतिनिधित्व कालांतराने बदलत जाते. पण, तुम्ही स्थायी आहात. त्यामुळे तुम्ही कायद्याचे कठाेर पालन करून निष्पक्ष तपास करण्यावर भर द्यायला हवा. सीबीआयसह ईडी व इतर तपास संस्थांना तातडीने एकाच स्वायत्त संस्थेच्या छताखाली आणण्याची गरज आहे. या संस्थेचे अधिकार, कार्यपद्धती व कर्तव्ये स्पष्टपणे निर्धारित करावी लागतील, असे न्या. रामन यांनी सांगितले.

राजकारण्यांसाेबतचे हितसंबंध ताेडागमावलेला विश्वास पुन्हा मिळविण्यासाठी राजकारण्यांसाेबतचे हितसंबंध ताेडावे लागतील. जनतेचा विश्वास पुन्हा प्राप्त करण्याची काळाची गरज आहे, असे न्या. रामन म्हणाले.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागCourtन्यायालय