शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बालासोर अपघाताची सीबीआय चौकशी करा; रेल्वे बोर्डाची शिफारस, इंटरलॉकिंगमधील बिघाड कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 06:10 IST

अपघाताबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जाे बायडेन आणि फर्स्ट लेडी जील बायडेन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बालासोर रेल्वे दुर्घटनेबाबत मिळणारी वेगवेगळी माहिती, अपघाताच्या कारणांमागील विविध शक्यता व अधिकाऱ्यांकडून मिळणारी विविध माहिती लक्षात घेता या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस रेल्वे बोर्डाने केली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. 

अपघात रेल्वे सिग्नलसाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘पॉइंट मशीन’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ प्रणालीत केलेल्या बदलामुळे झाला आहे. हे कोणी व कसे केले, याचा खुलासा चौकशीत होईलच. तसेच मोटरमनची यात कोणतीही चूक नसून, घातपाताच्या दृष्टीनेही तपास केला जाईल, असेही वैष्णव यांनी स्पष्ट केले. 

मृतांची संख्या २७५ 

ओडिशा सरकारने मृतांची सुधारित संख्या २७५ असल्याचे स्पष्ट केले. काही मृतदेह दोन वेळा मोजल्याने आकडा वाढला होता. सविस्तर पडताळणी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर मृतांची संख्या २७५, तर जखमींची संख्या १,१७५ असल्याचे मुख्य सचिव पी. के. जेना यांनी स्पष्ट केले.

सुप्रीम कोर्टात याचिका

- बालासोर रेल्वे अपघाताची निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वातील तज्ज्ञांच्या समितीकडून चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका वकील विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. 

- तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व रेल्वेगाड्यांमध्ये कवच प्रणालीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाला देण्याची मागणीही याचिकेत केली आहे.

बायडेन यांच्याकडून दुःख व्यक्त

अपघाताबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जाे बायडेन आणि फर्स्ट लेडी जील बायडेन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. 

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातIndian Railwayभारतीय रेल्वे