शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मालवाहू जहाजाला भीषण आग, 22 क्रू मेंबर्सची सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 16:32 IST

एसएसएल कोलकाता या मालवाहू जहाजाला बुधवारी रात्री समुद्रात आग लागल्याची घटना घडली. या जहाजात अडकलेल्या 11 क्रू मेंबर्सची भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. जहाजात असलेल्या एका कंटेनरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.  

कोलकाता: एसएसएल कोलकाता या मालवाहू जहाजाला बुधवारी रात्री समुद्रात आग लागल्याची घटना घडली. या जहाजात अडकलेल्या 22 क्रू मेंबर्सची भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. जहाजात असलेल्या एका कंटेनरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.  बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच हल्दियामधून भारतीय तटरक्षक दलाने राजकिरण जहान आणि डॉर्निअर विमान बचावासाठी पाठविले. खवळलेला समुद्र आणि जोरदार वाहणारे वारे यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. 

या घटनेची माहिती देताना तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी सांगितले की, मालवाहू एसएसएल कोलकाता जहाजातून 464 कंटेनर्स घेऊन जात होते. आगीवर सध्या नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. कोलकाता बंदर आणि इतर ठिकाणाहून मदत पोहचवली जात आहे. तसेच, जहाजात अडकलेल्या 22 क्रू मेंबर्सची सुखरुप सुटका करण्यात आली.

 

टॅग्स :fireआग