शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नवीन वर्षात काळजी वाढली, प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर 62 हजार रुपयांचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 12:41 IST

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमची झोप उडेल, अशी बातमी आहे.

मुंबई - जगभरात 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशननंतर नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. मात्र, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमची झोप उडेल, अशी बातमी आहे. कारण, प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल 62 हजार रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज आहे. नुकतेच अर्थ मंत्रालयाने सरकारवर असलेल्या कर्जासंबंधीचा तिमाही अहवाल दिला आहे. त्यानुसार सप्टेंबरच्या शेवटपर्यंत सरकारवरील कर्ज वाढून 82 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 

केंद्र सरकारवर असलेल्या कर्जाची ही रक्कम 82 लाख कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे देशातील 134 कोटी जनतेचा विचार केल्यास प्रत्येक देशातील नागरिकांवर जवळपास 62 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या अहवालानुसार गतवर्षी जूनपर्यंत सरकारवर हे कर्ज 79.8 लाख कोटी रुपये होते. त्यावेळेस प्रत्येक भारतीयावर 59 हजार 552 रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे केवळ तीन महिन्यात तुमच्यावरील कर्जात 2448 रुपयांची वाढ झाली आहे. तर सरकारवर तीन महिन्यात 2.2 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाढले आहे. 

कच्च्या तेलांच्या किमतीत झालेली वाढ हे देशावरील कर्ज वाढण्याचे मूळ कारण आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयांची झालेली घसरण आणि अमेरिकी फेड-भारतीय रिझर्व्ह बँकांद्वारे व्याजदरांत झालेली वाढ, हेही या कर्जवाढीचे प्रमुख कारण सांगण्यात येत आहे. दरम्यान, सरकार आणि आपल्यावर असलेलं हे कर्ज आणखी वाढण्याची शक्यता आहे.  अमेरिकेतील आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी संस्था रिझर्व्ह फेडने नुकतेच व्याज दरांत वाढ केली आहे. तसेच पुढील काळातही हे व्याजदर वाढले जाईल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्ज आणखी वाढण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँक