शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

हृदयद्रावक! नव्या कारने 5 मित्र फिरायला गेले पण आक्रित घडलं अन्...; चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 12:53 IST

एकाच गावातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये एक कार नियंत्रणाबाहेर जाऊन रामगंगा बॅरेजमध्ये कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीत पाच जण होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. तर, एक व्यक्ती कशीतरी गाडीची काच फोडून बाहेर आली, ज्यामुळे त्याचा जीव वाचला. एकाच गावातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

धुक्यामुळे वॅगनआर कार नियंत्रणाबाहेर जाऊन रामगंगा बॅरेजमध्ये पडल्याचं सांगण्यात येत आहे. खिडक्या न उघडल्याने पाण्यात बुडून चार तरुणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी कारमधील एक तरुण कसा तरी काच फोडून बाहेर आला होता. तो कारच्या वर उभा राहिला आणि आरडाओरडा करू लागला, जो ऐकल्यानंतर स्थानिक लोकांना अपघाताची माहिती मिळाली.

हे संपूर्ण प्रकरण शेरकोट आणि अफजलगड सीमेवर असलेल्या रामगंगा बॅरेजचे आहे. जिथे रात्री उशिरा एक कार पडली. अफजलगडच्या पोलीस क्षेत्र अधिकारी अर्चना सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेरकोटच्या नूरपूर छिपरी गावातील रहिवासी खुर्शीद (35), मारूफ (19), फैसल (21), रशीद (20) आणि सिकंदर (26) हे प्रदर्शन पाहण्यासाठी गेले होते. 

परतत असताना रात्री त्यांची कार नियंत्रणाबाहेर जाऊन हरेवली बॅरेजमध्ये पडली. खुर्शीद गाडी चालवत होता. तर पुढे सिकंदर बसला होता. उरलेली तीन मुलं मागे बसली होती. कार बॅरेजचे रेलिंग तोडून 30 फूट पाण्यात पडली. कारची खिडकी न उघडल्याने चार जण पाण्यात बुडाले, तर सिकंदर कसा तरी बाहेर आला. ज्या वॅगनआर कारचा हा अपघात झाला ती 10 दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती.  

टॅग्स :carकारAccidentअपघात