शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! नव्या कारने 5 मित्र फिरायला गेले पण आक्रित घडलं अन्...; चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 12:53 IST

एकाच गावातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये एक कार नियंत्रणाबाहेर जाऊन रामगंगा बॅरेजमध्ये कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीत पाच जण होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. तर, एक व्यक्ती कशीतरी गाडीची काच फोडून बाहेर आली, ज्यामुळे त्याचा जीव वाचला. एकाच गावातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

धुक्यामुळे वॅगनआर कार नियंत्रणाबाहेर जाऊन रामगंगा बॅरेजमध्ये पडल्याचं सांगण्यात येत आहे. खिडक्या न उघडल्याने पाण्यात बुडून चार तरुणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी कारमधील एक तरुण कसा तरी काच फोडून बाहेर आला होता. तो कारच्या वर उभा राहिला आणि आरडाओरडा करू लागला, जो ऐकल्यानंतर स्थानिक लोकांना अपघाताची माहिती मिळाली.

हे संपूर्ण प्रकरण शेरकोट आणि अफजलगड सीमेवर असलेल्या रामगंगा बॅरेजचे आहे. जिथे रात्री उशिरा एक कार पडली. अफजलगडच्या पोलीस क्षेत्र अधिकारी अर्चना सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेरकोटच्या नूरपूर छिपरी गावातील रहिवासी खुर्शीद (35), मारूफ (19), फैसल (21), रशीद (20) आणि सिकंदर (26) हे प्रदर्शन पाहण्यासाठी गेले होते. 

परतत असताना रात्री त्यांची कार नियंत्रणाबाहेर जाऊन हरेवली बॅरेजमध्ये पडली. खुर्शीद गाडी चालवत होता. तर पुढे सिकंदर बसला होता. उरलेली तीन मुलं मागे बसली होती. कार बॅरेजचे रेलिंग तोडून 30 फूट पाण्यात पडली. कारची खिडकी न उघडल्याने चार जण पाण्यात बुडाले, तर सिकंदर कसा तरी बाहेर आला. ज्या वॅगनआर कारचा हा अपघात झाला ती 10 दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती.  

टॅग्स :carकारAccidentअपघात