शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

CoronaVirus कोरोनाच्या संकटकाळातही 'या' कंपनीकडून घसघशीत पगारवाढ; कर्मचाऱ्यांची 'दिवाळी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 10:19 IST

CoronaVirus पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढविताना कंपन्यांनी माणूसकी दाखवावी, कोणाला नोकरीवरून काढू नये असे आवाहन केले होते. मात्र, या कंपनीने १ एप्रिलपासून भारतातील ७० टक्के म्हणजेच ८४००० कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊ केली आहे.

बंगळुरू : जगभरात कोरोनामुळे उद्योग, व्यवहार ठप्प झाले आहेत. अशातच करोडोमध्ये लोकांच्या नोकऱ्या धोक्यात असताना एका फ्रान्सच्या केपजेमिनी या आयटी कंपनीने कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ जाहीर केली आहे. महत्वाचे म्हणजे या कंपनीच्या एकूण २ लाख कर्मचाऱ्यांपैकी १.२ लाख कर्मचारी एकट्या भारतात आहेत. मंदीच्या सावटाखाली या कंपनीने मोठे धाडसी पाऊल उचलेले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढविताना कंपन्यांनी माणूसकी दाखवावी, कोणाला नोकरीवरून काढू नये असे आवाहन केले होते. मात्र, या कंपनीने १ एप्रिलपासून भारतातील ७० टक्के म्हणजेच ८४००० कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊ केली आहे. तर उर्वरीत कर्मचाऱ्यांना जुलैपासून पगारवाढ मिळणार आहे. तसेच जे कर्मचारी लॉकडाऊनमध्ये विविध ठिकाणी अडकले आहेत त्यांना १०००० रुपयांपर्यंतचा कॅश अलाऊन्स देण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही प्रोजेक्टसाठी वेळेचे बंधनाची आडकाठी करण्यात येणार नसून त्या कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर आणि न कपात करता करण्यात येणार आहेत. मार्च महिन्याच्या मध्यावधीमध्ये कंपनीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. 

केपजेमिनी इंडियाचे कार्यकारी अधिकारी अश्विन यार्डी यांनी सांगितले की, हा काळ वाईट आहे. या काळात प्रोजेक्टची वेळ पाळणे महत्वाचे नाही, तर आमचा व्यवसाय कसा विकसित होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आमचे आर्थिक मॉडेल स्पष्ट आहे, यामध्ये बदल करण्याचे काही कारण दिसत नाही. कंपनीचे ९५ टक्के कर्मचारी घरातून काम करत आहेत. एप्रिलमध्ये बढती प्रस्तावित असलेल्यांना १ जुलैपासून पदभार मिळेल. याची जूनमध्ये घोषणा होईल. त्या कर्मचाऱ्यांना मार्चपासून फरकाची रक्कम देण्यात येत आहे. 

कंपनीच्या ८४ हजार कर्मचारी जे ए आणि बी ग्रेडमध्ये आहेत त्यांना त्यांची पगारवाढ नियोजनानुसार मिळणार आहे. पगार कपातीबाबत केपजेमिनी इंडियामध्ये चर्चा झालेली नाही, असे त्यांनी पगार कपातीच्या प्रश्नावर सांगितले.  कर्मचाऱ्यांचा विश्वासही तितकाच महत्वाचा आहे असेही यार्डी यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याITमाहिती तंत्रज्ञानFranceफ्रान्स