शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

निष्ठावानांना डावलून भलत्यांनाच उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 08:17 IST

घरचा अहेर देत काँग्रेसच्या मुस्लिम नेत्याने सोडला पक्ष

धनाजी कांबळे

हैैदराबाद : पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून पोपटपंची करणाऱ्यांना तिकीट दिले जात असल्याचा आरोप करून काँग्रेसचे तेलंगणातील वरिष्ठ मुस्लिम नेते अबिद रसूल खान यांनी टीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने याआधीच ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. दुसºया यादीत १० जणांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, यात मुस्लिमांतील निष्ठावान व प्रामाणिक इच्छुकांना डावलण्यात आले असून, उमेदवारी देताना मुस्लिमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप अबिद रसूल खान यांनी केला.

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष असलेल्या खान यांनी म्हटले आहे की, तिकीट वाटप करताना मुस्लिमांकडे दुर्लक्ष झाल्याने याला सामाजिक न्याय म्हणता येणार नाही. जुन्या दहा जिल्ह्यांमध्ये जिथे मुस्लिमांची ताकद आहे आणि आपले उमेदवार विजयी होऊ शकतील, अशा ठिकाणी मुस्लीम उमेदवारांना संधी द्यायला हवी. मात्र, तसे झाल्याचे दिसत नाही. अजूनही वेळ गेली नाही. यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल. आता काँग्रेसने जाहीर केलेल्या ७५ उमेदवारांमध्ये केवळ ४ मुस्लीम आहेत. त्यापैकी दोन जण तर नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झाले असून, एक जण अद्याप पक्षाचा सदस्यही नाही, असेही खान यांनी म्हटले आहे.

नलगोंडा, निजामाबाद आणि खम्मम या भागांत मुस्लिमांची ताकद ३० ते ३५ टक्के आहे. या ठिकाणी मुस्लीम समाजाचाउमेदवार द्यायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे. मुस्लिमांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासाचा विचार होणार नसेल, तर भाजपामध्ये आणि आपल्या पक्षामध्ये काय फरक असा सवालही खान यांनी केला आहे.टीआरएस पक्षात प्रवेशकाँग्रेसमध्ये मुस्लिमांवर अन्याय होत असल्याचा आरोप करून वरिष्ठ नेते अबिद रसूल खान यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांनीही काँग्रेसला याच कारणावरून अलविदा केला.तीन जागांमुळे सीपीआय नाराजतेलंगणा विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीचे व के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसने प्रादेशिक पक्षांबरोबच टीडीपी, टीजेएस आणि सीपीआयशी महाआघाडी केली आहे. जागावाटप करताना सर्वांना सामावून घेण्याचा व न्याय देण्याचा प्रयत्न केला.सीपीआयला तीनच जागा सोडण्यात आल्याने त्या पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्त केसीआर सरकारच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या जनतेला पर्यायी सरकार देण्यासाठी काँग्रेससोबतच राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. सीपीआयला ५ जागा मिळाव्यात, अशी त्यांच्या नेत्यांची अपेक्षा होती.

 

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018TelanganaतेलंगणाElectionनिवडणूक