शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही, राम मंदिराच्या मुद्द्यावर विहिंपचा पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 16:08 IST

देशातल्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून आस्था आणि राजकारण नेहमीच होत असते.

नवी दिल्ली- देशातल्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून आस्था आणि राजकारण नेहमीच होत असते. लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तसे राम मंदिरचा मुद्द्या तापत चालला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषदेनंही पत्रकार परिषद घेतली आहे. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले, राम मंदिरासाठी गेल्या अनेक दिवसांपासून हिंदू समाज आग्रही आहे. ही लोकशाहीची लढाई आहे. संताचा समाज आणि जनता आमच्यासोबत आहे. आम्ही राम मंदिरासाठी आणखी वाट पाहू शकत नाही. सरकारनं लवकरात लवकर कायदा तयार करावा.प्रयागराजच्या कुंभमेळ्यात 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला संत समाज एकत्र येऊन धर्म संसदेत मंदिराच्या मुद्द्यावरील रणनीतीचा निर्णय घेईल. मंदिर मुद्दा हा काँग्रेसनं लटकवल्याचाही आरोप विहिंपनं केला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यारून सर्व खासदारांची भेट घेत आहोत. परंतु अद्यापही वाराणसीचे खासदार पंतप्रधान मोदी यांची भेट होऊ शकलेली नाही.तत्पूर्वी एएनआयच्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, 70 वर्षं देशात राज्य करणाऱ्या काँग्रेसनं राम मंदिराचा मुद्दा लटकवला आहे. काँग्रेसचे वकील सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराच्या मुद्द्यावरून अडचणी निर्माण करत आहेत. त्यामुळे राम मंदिरचा मुद्दा लटकला आहे. सध्या राम मंदिर हा मुद्दा कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे, त्यातून बाहेर आल्यानंतर त्यावर योग्य निर्णय घेऊ, असंही मोदींनी काल सांगितलं होतं. तर शिवसेनेसह इतर पक्षांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर अध्यादेश काढण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या