शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CAA : आंदोलकांकडून योगी सरकार वसूल करणार 21 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 17:35 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याआधीच आंदोलनकर्त्यांना नुकसान केल्यास रक्कम वसूल करण्याचा इशारा दिला होता.

उत्तरप्रदेश : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलने केली जात आहे. तर अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. मात्र योगी सरकारने अशा हिंसा करणाऱ्या आंदोलकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांकडून नुकसानभरपाई वसूल करण्यात येत आहे. तर अशाच 13 लोकांकडून 21 लाख 76 हजार रुपये वसूल केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याआधीच आंदोलनकर्त्यांना नुकसान केल्यास रक्कम वसूल करण्याचा इशारा दिला होता. तर 19 डिसेंबर रोजी उत्तरप्रदेशमध्ये नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात मोठ्याप्रमाणावर सरकारी संपत्तीचं नुकसान झाले होते. तर 2 लोकांचा मृत्यू सुद्धा झाला होता. त्यांनतर पोलिसांनी नुकसान करणाऱ्या लोकांची ओळख पटवली होती.

तर अशा 13 आंदोलकांना नुकसानभरपाई भरण्याची नोटीस सरकराने पाठवली असून, 21 लाख 76 हजार भरण्याचे त्यांना आदेश देण्यात आले आहे. तर यापुढे अशा आंदोलनात सहभाग न घेण्याचे सुद्धा आदेश बजावण्यात आले आहे. तसेच ते पुन्हा ते आंदोलनाता सहभागी झाल्यास 50 लाखाचे दंड त्यांना भरावे लागणार असल्याचे नोटीसमध्ये उल्लेख केला गेला आहे. तर 16 मार्च पूर्वी ही नुकसानभरपाई भरण्याची मुदत देण्यात आली आहे.