शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

पोटनिवडणूक - गोरखपूरमध्ये ४३%, फुलपूरमध्ये ३७% मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 02:09 IST

उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि बिहारमधील अरारिया लोकसभा मतदारसंघात रविवारी पोटनिवडणूक झाली. गोरखपूरमध्ये ४३ टक्के तर, फुलपूरमध्ये ३७.३९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिका-यांनी दिली.

लखनौ - उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि बिहारमधील अरारिया लोकसभा मतदारसंघात रविवारी पोटनिवडणूक झाली. गोरखपूरमध्ये ४३ टक्के तर, फुलपूरमध्ये ३७.३९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिका-यांनी दिली.सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. ५ पर्यंत चाललेल्या या मतदानात नागरिकांचा उत्साह दिसून आला नाही. काही ठिकाणी ईव्हीएमबाबत तक्रारी आल्या. या ठिकाणी तत्काळ मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या. केंद्रीय निमलष्करी दलाच्या ६५ कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यानंतर या दोन लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. दरम्यान, गोरखपूरमध्ये मतदान केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, भाजपाला व्यापक समर्थन मिळत आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, लोकांना हे माहीत झाले आहे की, विकास हे एकमेव रामबाण औषध आहे. बसपा आणि सपावर टीका करताना ते म्हणाले की, ते नकारात्मक आणि संधीसाधू राजकारण करत आहेत.सपा आणि बसपामधील बदलत्या राजकारणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, निवडणूक निकालांवर याचा काही परिणाम होणार नाही. जरी सपा, बसपा आणि काँगे्रस एकत्र लढले, तरी आमच्यासाठी चांगले निकाल येतील.फुलपूरमधून भाजपाचे कौशलेंद्र सिंह पटेल आणि गोरखपूरमधून उपेंद्रदत्त शुक्ला हे उमेदवार आहेत.अरारियात ५७ टक्के मतदानबिहारच्या अरारिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत रविवारी ५७ टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी जेडीयू-भाजपा आघाडीसाठी ही परीक्षा मानली जात आहे. नितीशकुमार यांनी राजदची साथ सोडून भाजपासोबत हातमिळवणी केल्यानंतर, होणारी ही पहिली निवडणूक आहे. राजदचे खासदार मोहम्मद तस्लीमुद्दीन यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. ही लढाई तस्लीमुद्दीन यांचे पुत्र राजदचे सर्फराज आलम आणि भाजपाचे प्रदीप सिंह यांच्यात आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार