शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ईव्हीएमविरोधात विरोधी पक्ष सोमवारी जाणार निवडणूक आयोगाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 18:38 IST

केंद्रातील मोदी सरकारने आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. यावर राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला.

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. यावर राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला. मोदी सरकार त्यांच्या जवळच्या 15 उद्योगपतींची 3.5 लाख कोटींची कर्जे माफ करते, आणि शेतकऱ्यांना दिवसाला 17 रुपये देऊन अपमान करताय का असा प्रश्न उपस्थित केला. 

निवडणूक डोण्यासमोर ठेवून यांन शेतकरी, बेरोजगार दिसतील. पण याचबरोबर देशाच्या सार्वभौम संस्थांवर होणारे हल्ले, राफेल घोटाळ्याचा मुद्दाही आम्ही उठवणार आहोत, असेही राहुल यांनी सांगितले. 

तसेच इव्हीएमविरोधात सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता निवडणूक आयोगाकडे सर्व विरोधी पक्ष जाणार असल्याचे राहुल यांनी सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBudget 2019अर्थसंकल्प 2019Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनNarendra Modiनरेंद्र मोदी