शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Budget 2018 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 07:59 IST

स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मुंबई - स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मद्रासमध्ये पेशाने वकील आणि उद्योजक असणाऱ्या चेट्टी यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात विविध पदे भूषविली.  1920 ते 1922 या काळामध्ये चेट्टी मद्रास लेजिस्लेटिव्ह कौन्सीलमध्ये कार्यरत होते, त्यानंतर त्यांनी स्वराज पक्षामध्ये प्रवेश केला आणि 1924 साली केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे सदस्य म्हणून निवडून गेले.  ओटावा येथे 1932 साली झालेल्या इम्पेरियल अर्थपरिषदेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 1932 मध्ये ते केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे उपसभापती आणि नंतर सभापती झाले. त्यानंतर 1935मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

1935 ते 1941 अशा सहा वर्षांच्या काळामध्ये ते कोचीन संस्थाचे दिवाण होते. कोचीन बंदराचा विकास करण्यासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या होत्या. 1938 साली जीनिव्हामध्ये लिग ऑफ नेशन्ससाठी भारताचे प्रतिनिधी म्हणूनही चेट्टी गेले होते. त्यानंतर ते अल्पकाळासाठी भोपाळच्या नवाबाचे घटनात्मक विषयांचे सल्लागार झाले. 

स्वतंत्र भारताचे ते पहिले अर्थमंत्री म्हणून नेमले गेले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्यांना मिळाली. या अर्थसंकल्पात 171.15 कोटी रुपये महसूलाची नोंद आणि 25.59 कोटी रुपयांची वित्तीय तूट नोंदवली होती. अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द केवळ साडेसात महिन्यांची होती. त्यानंतर त्यांच्या जागी जॉन मथाई यांची नियुक्ती करण्यात आली. 5 मे 1953 रोजी षण्मुखम चेट्टी यांचे हृदयविकाराने निधन झाले.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८