शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Budget 2018 : येत्या वर्षात 51 लाख घरं बांधणार, 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर - अरूण जेटली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 12:19 IST

गेल्या तीन वर्षापासून सरकार गरीब आणि मध्यम वर्गाला केंद्रस्थानी ठेऊन काम करत आहे. 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा सरकारचं लक्ष्य, आतापर्यंत 51 लाख घरं बांधली असून  येत्या वर्षातही 51 लाख घरं बांधणार.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली देशाचा 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भाग आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रसरकारने 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचं उद्दिष्ट्य ठेवलं आहे, त्या दृष्टीकोनातून 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा सरकारचं लक्ष्य असणार आहे, अशी घोषणा जेटलींनी केली. 

गेल्या तीन वर्षापासून सरकार गरीब आणि मध्यम वर्गाला केंद्रस्थानी ठेऊन काम करत आहे असं जेटली म्हणाले.  2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 1 कोटी पेक्षा जास्त घरे बांधली जात आहेत. आतापर्यंत 51 लाख घरं बांधली असून येत्या वर्षातही 51 लाख घरं बांधणार असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या वर्षात बांधण्यात येणा-या 51 लाख घरांपैकी 36 लाख घरं शहरात बांधणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

2018-19 मध्ये देशात 2 कोटी शौचालय बनविण्याचं लक्ष्य ठेवण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी 14.34 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रासाठी 1 लाख कोटींचा निधी खर्च करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Arun Jaitleyअरूण जेटली