शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
4
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
5
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
7
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
8
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
9
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
10
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
11
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
12
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
13
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
14
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
15
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
16
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
17
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
18
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी

बुद्धांची शिकवणच संकटात मार्ग दाखवेल- मोदी

By admin | Updated: May 5, 2015 03:23 IST

गौतम बुद्धांची शिकवणच संकटातून सावरण्याचा मार्ग दाखवेल. भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या नेपाळचे दु:ख वेदनादायी असून आमचा प्रिय बंधू असलेला हा

नवी दिल्ली : गौतम बुद्धांची शिकवणच संकटातून सावरण्याचा मार्ग दाखवेल. भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या नेपाळचे दु:ख वेदनादायी असून आमचा प्रिय बंधू असलेला हा देश पुन्हा सावरेल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.भूकंपाच्या संकटातून सावरण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे. नेपाळवासीयांचे दु:ख समजून घेत आपण त्यांचे अश्रू पुसू या, असे ते येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात म्हणाले. नेपाळ आणि भारतात शक्तिशाली भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना एक मिनिटांचे मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. नेपाळ ही बुद्धांची जन्मभूमी आहे. सध्या हा देश भूकंपामुळे संकटात सापडला आहे. नेपाळवासीयांना यातून सावरण्यासाठी शक्ती लाभावी यासाठी बुद्धांची प्रार्थना करू या, असे ते म्हणाले. बुद्धांनी दलित, दुर्बल आणि उपेक्षित घटकांसाठी महिलांच्या सबलीकरणाचा संदेश दिला होता. ‘एकला चलो’ वर त्यांचा विश्वास नव्हता. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांच्या शिकवणीतूनच घेतली.