शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बीआरएसचा आता राजधानी दिल्लीत प्रवेश; KCR यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 05:55 IST

या चार मजली इमारतीमध्ये तेलंगणामधून दिल्लीत येणारे नेते व कार्यकर्त्यांना बैठकांसाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेले सभागृह आहे.

नवी दिल्ली - भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) दिल्लीतील कार्यालयाचे उद्घाटन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी बीआरएस पक्षाचे काही मंत्री व खासदार प्रामुख्याने उपस्थित होते. कोणताही बडेजाव न करता अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला.

दिल्लीतील वसंत विहार परिसरात १०० चौरस मीटर परिसरात उभारलेल्या कार्यालयाचे गुरुवारी दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी फीत कापून मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी उद्घाटन केले. या चार मजली इमारतीमध्ये तेलंगणामधून दिल्लीत येणारे नेते व कार्यकर्त्यांना बैठकांसाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेले सभागृह आहे. तसेच बीआरएसच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालयेही आहेत. या इमारतीमध्ये सकाळी सुदर्शन होम व वास्तुपूजा करण्यात आली. तेलंगणाचे मंत्री प्रशांत रेड्डी व खासदार जे. संतोषकुमार यांनी पारंपरिक वेशात पूजा व होमहवन केले. मुख्यालयाबाहेर ‘केसीआर फॉर इंडिया’ व ‘किसान का बेटा केसीआर’ असा मजकूर लिहिलेले फलक लावण्यात आले होते.