शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'व्होट के बदले नोट' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 13:51 IST

आता त्यांना या प्रकरणात कायदेशीर संरक्षण मिळणार नाही, सर्वाच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन स्वागत केले आहे.

'व्होट के बदले नोट' प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. आता आमदार किंवा खासदारांनी सभागृहात भाषण किंवा मतदान करण्यासाठी पैसे घेतल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजेच आता त्यांना या प्रकरणात कायदेशीर संरक्षण मिळणार नाही, सर्वाच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन स्वागत केले आहे.

"सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला हा निर्णय प्रशंसनीय आहे, यामुळे स्वच्छ राजकारण सुनिश्चित होईल आणि लोकांचा व्यवस्थेवर विश्वास वाढेल.", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आमदार अन् खासदारांची आता खैर नाही; सर्वोच्च न्यायालयाने २६ वर्षांपूर्वीचा निर्णय केला रद्द!

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एएस बोपण्णा, न्यायमूर्ती एमएम सुंदरेश, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा, जेबी पार्डीवाला, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय एकमताने दिला.

सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याचा निकाल देताना म्हटले आहे की, "मतांच्या बदल्यात लाच घेतल्याबद्दल खासदार/आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने १९९८ च्या पीव्ही नरसिंह राव प्रकरणात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचा निर्णय रद्द दिला. यानंतर आता नोटांच्या बदल्यात सभागृहात मतदान करणारे खासदार/आमदार कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहेत.

सर्वाच्च न्यायालयाने म्हटले की, 'कलम १०५(२) किंवा १९४ नुसार लाचखोरीला सूट नाही कारण लाचखोरीत गुंतलेला सदस्य एखाद्या गुन्हेगारी कृत्यात गुंतलेला असतो ज्याला मतदान करणे किंवा विधानसभेत भाषण करणे आवश्यक नसते. गुन्हा पूर्ण होतो तेव्हा खासदार किंवा आमदार लाच घेतात. याचा राज्याच्या नैतिकतेवर विपरीत परिणाम होतो. लाचखोरीला संसदीय विशेषाधिकारांचे संरक्षण मिळत नाही, असे आमचे मत आहे. ते अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे असे संरक्षण काढून टाकले पाहिजे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा