शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

नाल्यातील बॅगेत सापडला चिमुरडीचा मृतदेह, हाताचा एक पंजा गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 10:44 IST

मुलीचा मृतदेह बॅगेत सापडला असून मृतदेह असलेली बॅग एका नाल्यात सापडली. 

नवी दिल्ली- उन्नाव, कठुआ व सूरतनंतर आता रोहतकमध्ये एका चिमुरडीचा मृतदेह सापडला आहे. मुलीचा मृतदेह बॅगेत सापडला असून मृतदेह असलेली बॅग एका नाल्यात सापडली. 

रोहतकमधील टिटोली गावात शेतातील नाल्यात 8 ते 10 दरम्यान वय असलेल्या मुलीचा मृतदेह सापडला. नाल्यात पाणी कमी असल्याने तो मृतदेह असलेली बॅग वाहून न जाता तिथेच अडकून पडली.  या प्रकरणात मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीचे खासगी भाग बाहेर निघाले आहेत तसंच तिच्या हाताचा पंजाही गायब आहे. 4-5 दिवस आधी ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

 

टिटोली गावात शेतात काम करणाऱ्या लोकांना तेथे एक बॅग सापडली. त्या बॅगेच्या बाहेर हात लोकांना दिसले. त्यांनी लगेचच पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी बॅग बाहेर काढून उघडल्यावर त्यामध्ये मुलीचा मृतदेह दिसला. मुलीचा मृतदेह अतिशय वाईट परिस्थितीमध्ये असून चार ते पाच आठवड्यांपासून हा मृतदेह असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. 

'घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहचलो. तपास सुरू केला असून हत्येचं कारण अजूनही समजलं नाही. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे. पोस्टमार्टेमनंतर घटनेता खुलासा होईल, अशी माहिती पोलीस तपास अधिकारी देवी सिंह यांनी दिली आहे.