शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

भारतातील आठ स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅगचा दर्जा; आंतरराष्ट्रीय बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 01:40 IST

कर्नाटकातील दोन ठिकाणांचा समावेश; जगातील ४६६४ समुद्रकिनाऱ्यांचा समावेश

नवी दिल्ली : जगातील अत्यंत स्वच्छ, पर्यावरणस्नेही व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा असलेल्या समुद्रकिनाºयांना देण्यात येणारा ब्लू फ्लॅग हा दर्जा आता भारतातील आठ समुद्रकिनाºयांना मिळाला आहे. त्यामध्ये कर्नाटकच्या दोन समुद्रकिनाºयांचा समावेश आहे.

फाऊंडेशन आॅफ एन्व्हॉयरमेन्ट एज्युकेशन (एफइई) या संस्थेने ब्लू फ्लॅगचा दर्जा दिलेल्या आठ भारतीय समुद्रकिनाºयांमध्ये शिवराजपूर (गुजरात), घोघला (दीव), कासरकोड आणि पदुबिद्री (दोन्ही कर्नाटकातील), कप्पड (केरळ), ऋषिकोंडा (आंध्र प्रदेश), गोल्डन (ओदिशा), राधानगर (अंदमान) या समुद्रकिनाºयांचा समावेश आहे. जगातील ४६६४ समुद्रकिनाºयांना ब्लू फ्लॅग हा दर्जा मिळाला आहे. त्यामध्ये स्पेनमधील समुद्रकिनाºयांची संख्या सर्वात जास्त आहे. भारताने आपले समुद्रकिनारे स्वच्छ राखण्यासाठी, तिथे पर्यटनाच्या अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी काही योजना आखल्या होत्या. त्याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळेच देशातील आठ समुद्रकिनाºयांना हा दर्जा मिळाला आहे. ब्लू फ्लॅगचा दर्जा मिळालेले समुद्रकिनारे प्लास्टिक तसेच कचरामुक्त असतात. तिथे पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच पिण्याचे शुद्ध पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. या सर्व गोष्टींची नीट पडताळणी करून मगच एखाद्या समुद्रकिनाºयाला ब्लू फ्लॅगचा दर्जा देण्यात येतो. यामुळे पर्यटन व्यवसाय वाढीलाही हातभार लागतो. त्यामुळेच भारताने समुद्रकिनारे पर्यावरणस्नेही ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.५० देशांच्या मालिकेत भारत सामीलभारतातील आठ समुद्रकिनाºयांना ब्लू फ्लॅगचा दर्जा मिळाल्याने त्याचा समावेश आता असे समुद्रकिनारे असलेल्या ५० देशांमध्ये झाला आहे. पर्यावरण रक्षणाचे धडे देण्यासाठी फाऊंडेशन आॅफ एन्व्हॉयरर्नमेंट एज्युकेशन ही स्वयंसेवी संस्था डेन्मार्कमधील कोपनहेगन शहरातील मुख्यालयात विविध उपक्रम राबवत असते. तिने समुद्रकिनाºयाला दिलेला ब्लू फ्लॅगचा दर्जा हा जगामध्ये प्रतिष्ठेचा बहुमान समजला जातो.