शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 21:38 IST

Pragya Singh Thakur News: २००८ साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांची विशेष एनआयए कोर्टाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आता प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

२००८ साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांची विशेष एनआयए कोर्टाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आता प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. अटक करण्यात आल्यानंतर नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची नावं घेण्यासाठी आपला छळ करण्यात आला, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी प्रथमच जाहीरपणे असा दावा केला आहे. मात्र एनआयए कोर्टाने दिलेल्या १०३६ पानांच्या निकालपत्रामध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही आरोपाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. प्रज्ञा सिंह ठाकूर आज भोपाळ सत्र न्यायालयामध्ये जामिनाच्या अटीनुसार सुरक्षेबाबतची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील गंभीर आरोप केले. तसेत आपला तुरुंगात असताना छळ करण्यात आल्याचा दावा केला.

प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, त्यावेळी मी सूरत येथे राहत असल्याने त्यांनी मला नरेंद्र मोदींचं नाव घेण्यास सांगितले. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथ, इंद्रेशजी, राम माधव आणि इतर प्रमुख नेत्यांची नावं घेण्यासाठी दबाव आणला. मात्र मी खोटं बोलण्यास नकार दिला.

तेव्हा सत्तेवर असलेल्या यूपीए सरकारवर टीका करतान प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, काँग्रेस हे या संपूर्ण खोट्या प्रकरणामागे आहे. हा भगवा रंग आणि सशस्त्र दलांना बदनाम करण्याच्या व्यापक कटाचा भाग आहे. दरम्यान, तत्कालिन एसीपी परमबीर सिंह, तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे आणि अधिकारी सुखविंदर सिंह यांना आपला छळ केल्याचा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला आहे.  

टॅग्स :Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरMalegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथMohan Bhagwatमोहन भागवत