शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 21:38 IST

Pragya Singh Thakur News: २००८ साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांची विशेष एनआयए कोर्टाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आता प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

२००८ साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांची विशेष एनआयए कोर्टाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आता प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. अटक करण्यात आल्यानंतर नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची नावं घेण्यासाठी आपला छळ करण्यात आला, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी प्रथमच जाहीरपणे असा दावा केला आहे. मात्र एनआयए कोर्टाने दिलेल्या १०३६ पानांच्या निकालपत्रामध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही आरोपाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. प्रज्ञा सिंह ठाकूर आज भोपाळ सत्र न्यायालयामध्ये जामिनाच्या अटीनुसार सुरक्षेबाबतची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील गंभीर आरोप केले. तसेत आपला तुरुंगात असताना छळ करण्यात आल्याचा दावा केला.

प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, त्यावेळी मी सूरत येथे राहत असल्याने त्यांनी मला नरेंद्र मोदींचं नाव घेण्यास सांगितले. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथ, इंद्रेशजी, राम माधव आणि इतर प्रमुख नेत्यांची नावं घेण्यासाठी दबाव आणला. मात्र मी खोटं बोलण्यास नकार दिला.

तेव्हा सत्तेवर असलेल्या यूपीए सरकारवर टीका करतान प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, काँग्रेस हे या संपूर्ण खोट्या प्रकरणामागे आहे. हा भगवा रंग आणि सशस्त्र दलांना बदनाम करण्याच्या व्यापक कटाचा भाग आहे. दरम्यान, तत्कालिन एसीपी परमबीर सिंह, तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे आणि अधिकारी सुखविंदर सिंह यांना आपला छळ केल्याचा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला आहे.  

टॅग्स :Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरMalegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथMohan Bhagwatमोहन भागवत