शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता टिकविण्याचे भाजपापुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 06:06 IST

झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागांसाठी ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या काळात पाच टप्प्यांत निवडणूक होत आहे.

नवी दिल्ली/रांची : झारखंडमध्ये विधानसभेच्या ८१ जागांसाठी ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या काळात पाच टप्प्यांत निवडणूक होत आहे. झारखंडमधील सत्ता टिकविणे हे भाजपपुढे मोठे आव्हान आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये भाजपचे १६ राज्यांत मुख्यमंत्री होते. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. सध्या देशात १२ राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री आहेत. चार राज्यांत भाजपला नुकसान झालेले आहे. महाराष्ट्रात सहयोगी पक्षासोबत निर्माण झालेला पेच पाहता झारखंडमधील निवडणूक अधिक आव्हानात्मक आहे.भाजपने आपल्या मित्र पक्षांसोबत आॅल झारखंड स्टुडंट युनियनसोबत (एजेएसयू) जागा वाटप आतापर्यंत पूर्ण केलेले नाही. मित्रपक्ष लोजपा आघाडी करण्यास इच्छुक होता. मात्र, आता या पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. विरोधी पक्ष आघाडीने झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजदने जागा वाटप निश्चित केले आहे.>भाजपचे प्रभारी ओम माथूर रांचीमध्येविधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यासाठी भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथूर हे शुक्रवारी रांचीमध्ये दाखल झाले आहेत. भाजप आणि आॅल झारखंड स्टुडंट युनियन यांच्यातील बिघडत्या संंबंधाच्या पार्श्वभूमीवर आज काही ठोस निर्णय होऊ शकतो. भाजपची अखेरची यादीही जाहीर केली जाऊ शकते. माथूर यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही आॅल झारखंड स्टुडंट युनियनच्या भूमिकेची प्रतीक्षा करीत आहोत. भाजपने आतापर्यंत ८१ पैकी ६८ जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. हुसैनाबादहून भाजपपुरस्कृत उमेदवार विनोद सिंह यांच्यासह ६९ जागांवर उमेदवार जाहीर झाले आहेत. १२ जागांवरील उमेदवारांची घोषणा बाकी आहे.