शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

भाजपाचे आता ‘बेटा बचाव’, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 04:10 IST

सरकार ‘बेटी बचाव’कडून ‘बेटा बचाव’कडे आले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : सरकार ‘बेटी बचाव’कडून ‘बेटा बचाव’कडे आले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.अमित शहा यांचा मुलगा जय यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल मोदी सरकारच्या काळात वाढल्याच्या आरोपानंतर अनेक केंद्रीय मंत्री सध्या जय शहा व अमित शहा यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी ‘बेटा बचाव’ असा केला.अन्य पक्षांनीही केले लक्ष्यजय शहा यांच्या कंपनीबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राजकारण तापले आहे. ‘मोदीजी, आपण पहारेदार म्हणून काम केले की आपण भागीदार होता?’ याचे स्पष्टीकरण द्यावे, असा आग्रहही राहुल गांधी यांनी पुन्हा धरला आहे. या मुद्द्यावरून अन्य विरोधी पक्षांनीही जय शहा यांना लक्ष्य केले आहे. या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांनी बोलावे,अशी मागणी विरोधी पक्ष करीत आहेत.बोचरे टिष्ट्वटराहुल गांधी यांनी अमित शहा यांच्या मुलाचा उल्लेख ‘शहा जादा’ असा करत द्विट केले आहे की, ‘बेटी बचाव’कडून ‘बेटा बचाव’कडे झालेले परिवर्तन आश्चर्यकारक आहे. ‘जय शहाच्या व्यवसायाबाबत पीयूष गोयल यांच्याकडून दुसºया दिवशी झालेला बचाव’ या शीर्षकाने त्यांनी एक रिपोर्टही टॅग केला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाह