शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बिहार मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबास भाजपच जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 05:43 IST

मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा आरोप

पाटणा : बिहारमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला भाजपमुळे उशीर होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे. या आधी मंत्रिमंडळ विस्ताराला इतका विलंब कधीच झाला नव्हता, असेही ते म्हणाले.

नितीशकुमार यांनी सांगितले की, या आधीही मी सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करत असे, पण यावेळी बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर सरकार स्थापन होऊन बरेच दिवस उलटले, पण मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सध्या बिहार मंत्रिमंडळात फक्त चौदाच मंत्री आहेत. 

भेटी-गाठी सुरूभाजपचे बिहारसाठीचे प्रभारी भूपेंद्र यादव व प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी गुरुवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत त्यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमार