शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

भारत-नेपाळमध्ये रोटी-बेटीचं नातं, जगातील कोणतीही ताकद ते तोडू शकत नाही- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 14:21 IST

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उत्तराखंड जनसंवाद येथे जनतेला संबोधित करताना बोलत होते.

नवी दिल्लीः देशात कोरोनाचं महाभयंकर संकट आहे. त्याला थोपवण्यासाठी मोदी सरकारही प्रयत्नशील आहे. तिकडे सीमेवर चीनकडून आगळीक सुरू आहे. त्यालाही मोदी सरकारनं योग्य प्रकारे सामोरे जात आहे. विशेष म्हणजे अशा काळात नेपाळही भारताची डोकेदुखी वाढवली आहे. चीनच्या नादी लागून नेपाळही भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच परिस्थितीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाष्य केलं आहे. कोरोनामुळे बर्‍याच विकसित देशांचे वाईट परिणाम झाले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आव्हान स्वीकारण्याची तयारी दाखवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उत्तराखंड जनसंवाद येथे जनतेला संबोधित करताना बोलत होते.आपल्या आभासी संवादात ते म्हणाले की, कोरोना साथीला थोपवण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांचं केवळ भारतानंच नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेनंही कौतुक केलं आहे. तसेच राजनाथ सिंह हे नेपाळशी भारताचे असलेल्या संबंधांवरही बोलले आहेत. ते म्हणाले की, प्रथम यात्रेकरूंना मानसरोवरच्या दर्शनासाठी नाथूल पास मार्गावरून जावे लागत होते. ते खूप लांब होते, परंतु आता सीमा रस्ता संघटनेने लिपुलेखला जोडण्याचा मार्ग बनविला आहे. त्यामुळे मानसरोवर यात्रेसाठी नवीन मार्ग तयार केला आहे. हा 80 किमी लांबीचा रस्ता आहे, जो भारतीय क्षेत्रात बनलेला आहे. नेपाळला जर या मार्गाविषयी काही गैरसमज झाले असतील, तर ते संवादाद्वारे सोडविले जातील. भारत आणि नेपाळ यांच्यात असाधारण संबंध आहेत. आमच्यामध्ये रोटी-बेटीचे संबंध आहेत आणि जगातील कोणतीही शक्ती तोडू शकत नाही. सीमेवर किती तारा लावल्या गेल्या तरी आपलं नातं कायम अतूट राहील. ते म्हणाले की संरक्षण करारात भारत स्वयंपूर्ण राहील. भारत संरक्षण उपकरणांची केवळ निर्मिती करणार नाहीत, तर निर्यातही करेल.

हेही वाचा

आठ वर्षे विम्याचे हप्ते भरल्यास विमा कंपनीला द्यावा लागणार क्लेम, Irdaiचे आदेश

पोस्टाच्या सहा जबरदस्त योजना; लॉकडाऊनच्या काळात गुंतवणूक करा अन् मिळवा मोठा लाभ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajnath Singhराजनाथ सिंह