शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

भारत-नेपाळमध्ये रोटी-बेटीचं नातं, जगातील कोणतीही ताकद ते तोडू शकत नाही- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 14:21 IST

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उत्तराखंड जनसंवाद येथे जनतेला संबोधित करताना बोलत होते.

नवी दिल्लीः देशात कोरोनाचं महाभयंकर संकट आहे. त्याला थोपवण्यासाठी मोदी सरकारही प्रयत्नशील आहे. तिकडे सीमेवर चीनकडून आगळीक सुरू आहे. त्यालाही मोदी सरकारनं योग्य प्रकारे सामोरे जात आहे. विशेष म्हणजे अशा काळात नेपाळही भारताची डोकेदुखी वाढवली आहे. चीनच्या नादी लागून नेपाळही भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच परिस्थितीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाष्य केलं आहे. कोरोनामुळे बर्‍याच विकसित देशांचे वाईट परिणाम झाले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आव्हान स्वीकारण्याची तयारी दाखवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उत्तराखंड जनसंवाद येथे जनतेला संबोधित करताना बोलत होते.आपल्या आभासी संवादात ते म्हणाले की, कोरोना साथीला थोपवण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांचं केवळ भारतानंच नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेनंही कौतुक केलं आहे. तसेच राजनाथ सिंह हे नेपाळशी भारताचे असलेल्या संबंधांवरही बोलले आहेत. ते म्हणाले की, प्रथम यात्रेकरूंना मानसरोवरच्या दर्शनासाठी नाथूल पास मार्गावरून जावे लागत होते. ते खूप लांब होते, परंतु आता सीमा रस्ता संघटनेने लिपुलेखला जोडण्याचा मार्ग बनविला आहे. त्यामुळे मानसरोवर यात्रेसाठी नवीन मार्ग तयार केला आहे. हा 80 किमी लांबीचा रस्ता आहे, जो भारतीय क्षेत्रात बनलेला आहे. नेपाळला जर या मार्गाविषयी काही गैरसमज झाले असतील, तर ते संवादाद्वारे सोडविले जातील. भारत आणि नेपाळ यांच्यात असाधारण संबंध आहेत. आमच्यामध्ये रोटी-बेटीचे संबंध आहेत आणि जगातील कोणतीही शक्ती तोडू शकत नाही. सीमेवर किती तारा लावल्या गेल्या तरी आपलं नातं कायम अतूट राहील. ते म्हणाले की संरक्षण करारात भारत स्वयंपूर्ण राहील. भारत संरक्षण उपकरणांची केवळ निर्मिती करणार नाहीत, तर निर्यातही करेल.

हेही वाचा

आठ वर्षे विम्याचे हप्ते भरल्यास विमा कंपनीला द्यावा लागणार क्लेम, Irdaiचे आदेश

पोस्टाच्या सहा जबरदस्त योजना; लॉकडाऊनच्या काळात गुंतवणूक करा अन् मिळवा मोठा लाभ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajnath Singhराजनाथ सिंह