शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

दगडफेक करणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - भाजपा खासदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 11:09 IST

दगडं फेकतात त्यांना गोळी मारायला हवी.

नवी दिल्ली- काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना गोळी मारायला हवी, असं वादग्रस्त विधान भाजपाचे खासदार डी.पी वत्स यांनी केलं आहे. काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे परत घेण्यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं आहे. 'दगडफेक करणाऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे परत घेण्यासंदर्भातील माहिती मी वाचली. पण मला असं वाटतं जी लोक दगडं फेकतात त्यांना गोळी मारायला हवी', असं डी.पी वत्स यांनी सांगितलं. 

दगडफेक करणाऱ्या 10 हजार जणांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील विचारात जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकार आहे. त्यावर वत्स यांनी वक्तव्य केलंय. डी.पी वत्स हरियाणा मतदार संघातून राज्यसभेचे खासदार आहेत. 

 

'मुलांकडून चुका होतात. त्याचं भविष्य धोक्यात नको', असं जम्मू-काश्मीर दौऱ्यावर गेलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. आम्ही पहिल्यांदाचा दगडफेकीत सहभागी असलेल्या 10 हजार तरूणांचं भविष्य लक्षात घेता त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असंही ते म्हणाले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा