शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

मुस्लिमांच्या घरी जाण्यास भाजप मंत्र्यांचा नकार; म्हणाले उपद्रवींच्या घरी मी का जाऊ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 10:48 IST

नागरिकता संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता विधेयक यावरून अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे. बिजनोरमध्ये झालेल्या हिंसेचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या अंतर्गत 43 लोकांना आतापर्यंत नोटीस बजावण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात नागरिकता संशोधन कायद्याला जोरदार विरोध दर्शविण्यात येत आहे. यातून अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन झाले असून त्याला हिंसक वळण लागले होते. या पार्श्वभूमीवर बिजनोरमध्ये झालेल्या हिंसेनंतर उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री कपिल देव हिंसा पीडितांना भेट देण्यास गेले होते. यावेळी त्यांनी मुस्लिमांच्या घरी जाण्यास नकार दिला.

योगी सरकारमधील मंत्री देव, गुरुवारी हिंसा पीडितांची चौकशी कऱण्यासाठी गेले होते. 20 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसेत दोघांचा मृत्यू झाला होता. यावेळी मृतांच्या घरी जाणार का, असा प्रश्न देव यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, मी उपद्रवी लोकांच्या घरी का जावू ? मी तिथे का जायला हवं ? जे हिंसा करत आहेत, ते समाजाचा भाग कसा होऊ शकतात  असा सवाल करत त्यांनी हा हिंदू मुस्लीमचा मुद्दा नाही, असंही म्हटले. 

नागरिकता संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता विधेयक यावरून अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे. बिजनोरमध्ये झालेल्या हिंसेचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या अंतर्गत 43 लोकांना आतापर्यंत नोटीस बजावण्यात आली आहे.