शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राहुल गांधींशी चर्चेसाठी भाजपने दिले युवा कार्यकर्त्याचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2024 08:19 IST

तेजस्वी सूर्या यांच्या पत्राला काँग्रेसकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात थेट चर्चा देशाला पाहता येणार नाही. पंतप्रधान मोदी यांना राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करायची नाही. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे रायबरेलीचे कार्यकर्ते अभिनव प्रकाश पासी यांना चर्चेसाठी पाठवणार असल्याची चर्चा आहे.

राहुल गांधी यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. मात्र, अद्याप या निमंत्रणावर पंतप्रधानांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना थेट चर्चेसाठी वारंवार आव्हान दिल्याच्या प्रत्युत्तरात भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी राहुल गांधींना पत्र लिहून रायबरेलीचे युवा मोर्चा कार्यकर्ता अभिनव प्रकाश पासी यांना चर्चेसाठी पाठवणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. रायबरेलीत पासी समाजाची लोकसंख्या ३० टक्क्यांच्या जवळपास आहे. दुसरीकडे, तेजस्वी सूर्या यांच्या पत्राला काँग्रेसकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Politicsराजकारण