शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

राहुल गांधींशी चर्चेसाठी भाजपने दिले युवा कार्यकर्त्याचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2024 08:19 IST

तेजस्वी सूर्या यांच्या पत्राला काँग्रेसकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात थेट चर्चा देशाला पाहता येणार नाही. पंतप्रधान मोदी यांना राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करायची नाही. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे रायबरेलीचे कार्यकर्ते अभिनव प्रकाश पासी यांना चर्चेसाठी पाठवणार असल्याची चर्चा आहे.

राहुल गांधी यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. मात्र, अद्याप या निमंत्रणावर पंतप्रधानांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना थेट चर्चेसाठी वारंवार आव्हान दिल्याच्या प्रत्युत्तरात भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी राहुल गांधींना पत्र लिहून रायबरेलीचे युवा मोर्चा कार्यकर्ता अभिनव प्रकाश पासी यांना चर्चेसाठी पाठवणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. रायबरेलीत पासी समाजाची लोकसंख्या ३० टक्क्यांच्या जवळपास आहे. दुसरीकडे, तेजस्वी सूर्या यांच्या पत्राला काँग्रेसकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Politicsराजकारण