शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तामिळनाडूचं समीकरण न जुळल्यास परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गुजरातमधून राज्यसभेवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 14:32 IST

मोदींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री झालेल्या एस. जयशंकर यांना भाजपा राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत आहे.

नवी दिल्लीः मोदींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री झालेल्या एस. जयशंकर यांना भाजपा राज्यसभेवर पाठवण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा एस. जयशंकर यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवू शकतो. आधी त्यांना तामिळनाडूतून राज्यसभेवर पाठवण्याचा भाजपाचा विचार होता. परंतु एआयडीएमकेबरोबर समीकरण जुळून येत नसल्यानं त्यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.अमित शाह आणि स्मृती इराणींना लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला आहे. त्यामुळे ते राज्यसभेच्या सदस्यत्वाचा लवकरच राजीनामा देणार आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरात भाजपाच्या कोट्यातील राज्यसभेच्या दोन जागा रिकामी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या एआयडीएमकेला मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळालेलं नाही. तामिळनाडूत 39 पैकी 38 लोकसभेच्या जागांवर निवडणूक झाली. परंतु भाजपाच्या या सहयोगी पक्षाला फक्त एका जागी विजय मिळालेला आहे. एआयएडीएमकेला आपल्या कोट्यातील राज्यसभेच्या चार जागांपैकी एक जागा भाजपाला देण्याचा दबाव आहे. जी 24 जुलै रोजी रिकामी होत आहे.परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना भाजपा तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठवू इच्छित होता. तामिळनाडू हे त्यांचं गृहराज्य आहे. त्यानंतर जयशंकर यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्यात येऊ शकते. कारण इथे राज्यसभेच्या दोन जागा रिकाम्या झाल्या आहेत. तामिळनाडूतल्या कन्याकुमारी लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस नेते एच वसंत कुमार यांनी नानगुनाही विधानसभेच्या जागेवरून राजीनामा दिला आहे. वसंत कुमार यांच्या राजीनाम्यानंतर 234 विधानसभा सदस्याची संख्या 233वर आली आहे. विरोधी पक्ष द्रमुकचा सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसची एक जागा कमी होऊन सात झाल्या आहेत. 24 जुलै रोजी तामिळनाडूच्या सहा राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा