शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव पक्षासमोर ठेवलाच नाही : मनोज तिवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 16:12 IST

दिल्लीतील पराभवानंतर खुद्द मनोज तिवरींनीच प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोर ठेवले होता, असा दावा पीटीआयने सुत्रांच्या सांगण्यावरून केला होता. मात्र त्यावर तिवारी यांनी असं काही झालं नसल्याचे सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते. 

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतरही आपल्याला अद्याप प्रदेशाध्यक्षपद सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या नाही. तसेच आपणही पक्षाकडे राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवला नसल्याचे भाजपनेते मनोज तिवारी यांनी सांगितले. दिल्लीत भाजपची सत्ता येणार असा दावा करणाऱ्या मनोज तिवारींच्या नेतृत्वात भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला आहे.

दिल्लीतील पराभवानंतर खुद्द मनोज तिवरींनीच प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोर ठेवले होता, असा दावा पीटीआयने सुत्रांच्या सांगण्यावरून केला होता. मात्र त्यावर तिवारी यांनी असं काही झालं नसल्याचे सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते. 

ते म्हणाले की, मला कोणीही राजीनामा देण्यासाठी सांगितले नाही. तसेच मी देखील राजीनामा देण्याचा प्रस्ताव पक्षासमोर ठेवला नाही. यावर निर्णय घेणे हा पक्षांचा अंतर्गत मुद्दा आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या तिवारांना दिल्ली भाजपची धुरा सांभाळून तीन वर्षे झाली आहेत. भाजपची संघटनात्मक निवडणूक गेल्या वर्षी होणार होती. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे ही निवडणूक लांबणीवर गेली आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ आठ जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. तर आपने 62 जागा जिंकून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे.