शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव पक्षासमोर ठेवलाच नाही : मनोज तिवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 16:12 IST

दिल्लीतील पराभवानंतर खुद्द मनोज तिवरींनीच प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोर ठेवले होता, असा दावा पीटीआयने सुत्रांच्या सांगण्यावरून केला होता. मात्र त्यावर तिवारी यांनी असं काही झालं नसल्याचे सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते. 

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतरही आपल्याला अद्याप प्रदेशाध्यक्षपद सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या नाही. तसेच आपणही पक्षाकडे राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवला नसल्याचे भाजपनेते मनोज तिवारी यांनी सांगितले. दिल्लीत भाजपची सत्ता येणार असा दावा करणाऱ्या मनोज तिवारींच्या नेतृत्वात भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला आहे.

दिल्लीतील पराभवानंतर खुद्द मनोज तिवरींनीच प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोर ठेवले होता, असा दावा पीटीआयने सुत्रांच्या सांगण्यावरून केला होता. मात्र त्यावर तिवारी यांनी असं काही झालं नसल्याचे सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते. 

ते म्हणाले की, मला कोणीही राजीनामा देण्यासाठी सांगितले नाही. तसेच मी देखील राजीनामा देण्याचा प्रस्ताव पक्षासमोर ठेवला नाही. यावर निर्णय घेणे हा पक्षांचा अंतर्गत मुद्दा आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या तिवारांना दिल्ली भाजपची धुरा सांभाळून तीन वर्षे झाली आहेत. भाजपची संघटनात्मक निवडणूक गेल्या वर्षी होणार होती. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे ही निवडणूक लांबणीवर गेली आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ आठ जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. तर आपने 62 जागा जिंकून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे.