शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

काठावर असलेल्या ‘त्या’ ३० जागांवर भाजप- काँग्रेस देत आहे विशेष लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 08:24 IST

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०१३ मध्ये भाजप आणि काँग्रेसला अवघ्या २५०० मतांच्या फरकाने ३० जागा

गजानन चोपडेजबलपूर : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०१३ मध्ये भाजप आणि काँग्रेसला अवघ्या २५०० मतांच्या फरकाने ३० जागा गमवाव्या लागल्या होत्या. यंदा त्यांनी याच ३0 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. सागर जिल्ह्यातील सुरखी मतदारसंघात २०१३ साली भाजपच्या उमेदवार पारुल साहू यांनी काँग्रेसचा केवळ १४१ मतांनी विजय मिळवला होता. यंदा विजयाची कुठलीही संधी सोडायची नाही, अशी व्यूहरचना काँग्रेसने आखली आहे.

कटनी जिल्ह्यात विजयराघवगड येथून भाजपच्या पद्मा शुक्ला यांचा अवघ्या ९९२ मतांनी पराभव करणारे काँग्रेसचे संजय पाठक भाजपावासी होताच त्यांना मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले होते. यंदाही तेच रिंगणात आहेत. राज्यातील सुमारे ३० जागांवर असेच निसटते विजय मिळाले होते. या जागांसाठी दोन्ही पक्ष तयारीला लागले आहेत.एकूण जागा- २३०२०१३ ची स्थिती

भाजप - 165   

काँग्रेस - 58

बसपा - 04

इतर  - 03

गेल्यावेळी भाजपाने या राज्यात मोठे यश मिळवले होते. आता मात्र विविध मुद्द्यांवर सरकारला विरोध होताना दिसत आहे.सर्वाधिक उमेदवार रिवा जिल्ह्यातविधानसभेच्या २३० जागांसाठी २९३२ उमेदवार रिंगणात आहेत. अद्याप बहुतांश बंडखोर मैदानात असल्याने भाजपची अडचण कायम आहे. सर्वाधिक १५८ उमेदवार रिवा जिल्ह्यात असून अलिराजपूर जिल्ह्यात सर्वात कमी १३ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. 

 

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूक