शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

भाजप काश्मीर हाताळू शकत नाही, केजरीवाल यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 05:58 IST

Arvind Kejriwal : जंतर-मंतर येथे काश्मीरमधील लक्ष्यीत हत्येच्या विरोधात  आयोजित आम आदमी पार्टीच्या ‘जन आक्रोश’ सभेत ते बोलत होते.

नवी दिल्ली :  काश्मीरमधील अल्पसंख्याकांच्या लक्ष्यीत  हत्येमुळे काश्मिरी पंडितांना  खोरे सोडण्यास भाग पाडले जात आहे, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. अशा घटना रोखण्यासाठी केंद्राने कृती योजना तयार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.जंतर-मंतर येथे काश्मीरमधील लक्ष्यीत हत्येच्या विरोधात  आयोजित आम आदमी पार्टीच्या ‘जन आक्रोश’ सभेत ते बोलत होते. या वेळी केजरीवाल म्हणाले की, भाजप काश्मीर हाताळू  शकत नाही. भाजपला केवळ घाणेरडे राजकारण करता येते. १९९० मधील पुनरावृत्ती होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जेव्हा जेव्हा भाजपचे सरकार आले, तेव्हा तेव्हा काश्मिरी पंडितांना खोरे सोडण्यास भाग पडले. काश्मीरवरून कृपया राजकारण करू नका.

भारताने ठरविल्यास पाकिस्तान राहणार नाहीकाश्मीरमधील दहशतवादी कारवायांंना पाकिस्तान पाठिंबा देत आहे. पाकिस्तानने आपले तुच्छ डावपेच थांबवावेत. काश्मीर  आमचे होते  आणि नेहमीच भारताचा भाग असेल. भारताने ठरविले, तर पाकिस्तानचे अस्तित्व राहणार नाही, असे केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल