शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

“...तर २०२४ च्या निवडणुकीत भाजप ४००हून अधिक जागा जिंकू शकतो”; काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 05:33 IST

आगामी निवडणूक भारताचे भवितव्य ठरवेल, असेही ते म्हणाले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनशी (ईव्हीएम) संबंधित मुद्द्यांचा सोक्षमोक्ष न लावल्यास भाजप २०२४च्या निवडणुकीत ४००हून अधिक जागा जिंकू शकतो, असे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी गुरुवारी येथे म्हटले. एका मुलाखतीत त्यांनी ‘ईव्हीएम’बाबत चिंता व्यक्त केली. आगामी निवडणूक भारताचे भवितव्य ठरवेल, असेही ते म्हणाले. 

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी १०० टक्के ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’ची (व्हीव्हीपॅट) मागणी केली असून, या स्लिप बॉक्समध्ये ठेवण्याऐवजी मतदारांना द्याव्यात, असे सुचविले आहे. संपूर्ण देश राम मंदिरात अडकला आहे, असे पित्रोदा यांनी म्हटल्याचे एका वृत्तात म्हटले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. 

आपल्याला कोणत्या प्रकारचे राष्ट्र निर्माण करायचे आहे? राज्यघटनेत नमूद असल्याप्रमाणे सर्व धर्मांचा आदर केला जाणारा देश घडवायचा आहे की, एखाद्या धर्माच्या वर्चस्वाच्या आधारावर राष्ट्र निर्माण करायचे आहे?’ असा सवाल त्यांनी केला. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस