शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

“...तर २०२४ च्या निवडणुकीत भाजप ४००हून अधिक जागा जिंकू शकतो”; काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 05:33 IST

आगामी निवडणूक भारताचे भवितव्य ठरवेल, असेही ते म्हणाले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनशी (ईव्हीएम) संबंधित मुद्द्यांचा सोक्षमोक्ष न लावल्यास भाजप २०२४च्या निवडणुकीत ४००हून अधिक जागा जिंकू शकतो, असे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी गुरुवारी येथे म्हटले. एका मुलाखतीत त्यांनी ‘ईव्हीएम’बाबत चिंता व्यक्त केली. आगामी निवडणूक भारताचे भवितव्य ठरवेल, असेही ते म्हणाले. 

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी १०० टक्के ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’ची (व्हीव्हीपॅट) मागणी केली असून, या स्लिप बॉक्समध्ये ठेवण्याऐवजी मतदारांना द्याव्यात, असे सुचविले आहे. संपूर्ण देश राम मंदिरात अडकला आहे, असे पित्रोदा यांनी म्हटल्याचे एका वृत्तात म्हटले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. 

आपल्याला कोणत्या प्रकारचे राष्ट्र निर्माण करायचे आहे? राज्यघटनेत नमूद असल्याप्रमाणे सर्व धर्मांचा आदर केला जाणारा देश घडवायचा आहे की, एखाद्या धर्माच्या वर्चस्वाच्या आधारावर राष्ट्र निर्माण करायचे आहे?’ असा सवाल त्यांनी केला. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस