शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

कडाक्याची थंडी, पाऊस, तरीही ‘भारत जोडो’ सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 11:12 IST

शिवसेना नेते संजय राऊत यात्रेत सहभागी

श्रीनगर : कडाक्याच्या थंडीतही जम्मू-काश्मीरमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेचे मार्गक्रमण शुक्रवारी चालू राहिले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच रेनकोट घातला, परंतु पाऊस थांबताच तो काढूनही टाकला. शुक्रवारच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांच्यासह अनेक नेतेही यात्रेत सहभागी झाले होते.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील हातली मोर येथून पक्षाची ‘भारत जोडो यात्रा’ पुन्हा सुरू केली.

खऱ्या मुद्द्यांवर आवाज उठविणारा नेता : राऊत

संजय राऊत म्हणाले, “मी माझ्या पक्षाच्या वतीने यात्रेत सहभागी होण्यासाठी आलो आहे. देशातील वातावरण झपाट्याने बदलत आहे आणि मी राहुल यांना खऱ्या मुद्द्यांवर आवाज उठवणारा नेता म्हणून पाहतो. ते नेते आहेत म्हणून ते रस्त्यावर उतरले आहेत. जनताच ठरवेल त्यांचा नेता कोण असेल. दरम्यान, फारुक अब्दुल्ला यांनी काश्मीरमध्ये अजूनही दहशतवाद जिवंत असून, पाकिस्तानशी चर्चा करूनच त्याचा नायनाट करता येईल, असे मत व्यक्त केले. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीSanjay Rautसंजय राऊत