शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बिजू जनता दलामुळे एनडीएचे ‘हरी’ जिंकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 05:03 IST

राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या बहुचर्चित निवडणुकीत बिजू जनता दलाच्या दहा मतांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार हरिवंश सिंह यांचा २० मतांनी विजय झाला.

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या बहुचर्चित निवडणुकीत बिजू जनता दलाच्या दहा मतांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार हरिवंश सिंह यांचा २० मतांनी विजय झाला. हरिवंश सिंह यांना १२५ तर विरोधकांचे संयुक्त उमेदवार बी.के. हरिप्रसाद यांना १0५ मते मिळाली. निवडणूक जिंकण्यासाठी ११९ मतांची आवश्यकता होती.या निवडणुकीत काही तांत्रिक कारणांमुळे दोनदा मतदान झाले. पहिल्यांदा हरिवंश सिंहांना ११५ मते मिळाली; तर दुसऱ्यांदा मतदान झाल्यावर त्यांच्या मतांची बेरीज १२५वर गेली. हरिवंश सिंह यांना भाजपा व जद (यू) खेरीज अद्रमुक, शिवसेना, अकाली दल, टीआरएस वबीजेडीने साथ दिली.या निवडणुकीत बीजेडीने किंगमेकरची भूमिका बजावली. याखेरीज काँग्रेसचे ३, समाजवादी ३, तृणमूल १, द्रमुकचे २ सदस्य अनुपस्थित राहिल्याने विरोधकांची मते कमी झाली. वायएसआर काँग्रेसचे २ सदस्य मतदानात तटस्थ राहिले. याखेरीज पीडीपीने व ‘आप’ने हरिप्रसाद यांना मतदान न करता मतदानावरच बहिष्कार टाकला.>चढउतार पाहावेच लागतात - सोनियायूपीए अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, ‘विजयी उमेदवार हरिवंश यांचे अभिनंदन. कधी आम्ही जिंकतो तर कधी आमचा पराभव होतो, राजकारणात असे चढउतार पाहावेच लागतात.’>सभागृह हरी कृपेवर : मोदीपंतप्रधान मोदी म्हणाले, ‘हरिवंश मूळचे बलियातले आहेत. आॅगस्ट क्रांतीत बलियाचा मोठा सहभाग होता. निवडणुकीत दोन्ही बाजूला हरी होते. यापुढे हे सभागृह हरी कृपेवरच चालणार आहे.’

टॅग्स :Harivansh Narayan Singhहरिवंश नारायण सिंहRajya Sabhaराज्यसभा