शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

बिजू जनता दलामुळे एनडीएचे ‘हरी’ जिंकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 05:03 IST

राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या बहुचर्चित निवडणुकीत बिजू जनता दलाच्या दहा मतांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार हरिवंश सिंह यांचा २० मतांनी विजय झाला.

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या बहुचर्चित निवडणुकीत बिजू जनता दलाच्या दहा मतांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार हरिवंश सिंह यांचा २० मतांनी विजय झाला. हरिवंश सिंह यांना १२५ तर विरोधकांचे संयुक्त उमेदवार बी.के. हरिप्रसाद यांना १0५ मते मिळाली. निवडणूक जिंकण्यासाठी ११९ मतांची आवश्यकता होती.या निवडणुकीत काही तांत्रिक कारणांमुळे दोनदा मतदान झाले. पहिल्यांदा हरिवंश सिंहांना ११५ मते मिळाली; तर दुसऱ्यांदा मतदान झाल्यावर त्यांच्या मतांची बेरीज १२५वर गेली. हरिवंश सिंह यांना भाजपा व जद (यू) खेरीज अद्रमुक, शिवसेना, अकाली दल, टीआरएस वबीजेडीने साथ दिली.या निवडणुकीत बीजेडीने किंगमेकरची भूमिका बजावली. याखेरीज काँग्रेसचे ३, समाजवादी ३, तृणमूल १, द्रमुकचे २ सदस्य अनुपस्थित राहिल्याने विरोधकांची मते कमी झाली. वायएसआर काँग्रेसचे २ सदस्य मतदानात तटस्थ राहिले. याखेरीज पीडीपीने व ‘आप’ने हरिप्रसाद यांना मतदान न करता मतदानावरच बहिष्कार टाकला.>चढउतार पाहावेच लागतात - सोनियायूपीए अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, ‘विजयी उमेदवार हरिवंश यांचे अभिनंदन. कधी आम्ही जिंकतो तर कधी आमचा पराभव होतो, राजकारणात असे चढउतार पाहावेच लागतात.’>सभागृह हरी कृपेवर : मोदीपंतप्रधान मोदी म्हणाले, ‘हरिवंश मूळचे बलियातले आहेत. आॅगस्ट क्रांतीत बलियाचा मोठा सहभाग होता. निवडणुकीत दोन्ही बाजूला हरी होते. यापुढे हे सभागृह हरी कृपेवरच चालणार आहे.’

टॅग्स :Harivansh Narayan Singhहरिवंश नारायण सिंहRajya Sabhaराज्यसभा